Wednesday, December 30, 2020

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

  • रेहान फझल
  • बीबीसी प्रतिनिधी
सद्दाम हुसैन

सद्दाम हुसैनना 30 डिसेंबर 2006 साली फाशी देण्यात आली. सद्दाम हुसैन यांच्या सुरक्षेसाठी बारा अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले होते.

हे बारा सैनिक त्यांचे आयुष्यभराचे मित्र झाले नाहीत, पण त्यांचे शेवटच्या काळातले सोबती नक्की होते.

सद्दाम यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या 551 मिलिट्री पोलिस कंपनीतून निवडल्या गेलेल्या सैनिकांना 'सुपर ट्वेल्ह्व' म्हणून ओळखलं जायचं.

या बारा सैनिकांपैकी एक असलेल्या विल बार्डेनवर्पर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. 'द प्रिझनर इन हिज पॅलेस, हिज अमेरिकन गार्ड्स, अँड व्हॉट हिस्ट्री लेफ्ट अनसेड' नावाच्या पुस्तकात त्यांनी सद्दाम हुसैन यांच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती दिली.

विल बार्डेनवर्पर
फोटो कॅप्शन,

विल बार्डेनवर्पर

सद्दाम हुसैन यांना फाशी देणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिल्यानंतर सद्दाम यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सर्व सैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असं बार्डेनवर्पर यांनी म्हटलं आहे.

'सद्दाम आजोबांसारखेच वाटायचे'

बार्डेनवर्पर यांनी अॅडम रोजरसन या आपल्या साथीदाराचा हवाला देऊन लिहिलं आहे, "आम्ही सद्दाम यांना कधीच मनोविकृत मारेकरी म्हणून पाहिलं नाही. ते आम्हाला आमच्या आजोबांप्रमाणे वाटायचे."

सद्दाम यांच्यावर आपल्या 148 विरोधकांच्या हत्येचा आदेश देण्याबद्दल खटला चालविण्यात आला होता.

सद्दाम यांचे शेवटचे दिवस हे इराकमधील तुरूंगात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लाइजा यांची गाणी ऐकण्यात गेले. त्यांना त्यांच्या एक्सरसाइज बाइकवर बसायला आवडायचं. ते या बाइकला 'पोनी' म्हणायचे.

त्यांना गोड खायला खूप आवडायचं. मफिन्स खाण्यासाठी ते नेहमी तयार असायचे.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, शेवटच्या दिवसात सद्दाम यांचं त्यांच्यासोबतचं वागणं खूप नम्र होतं. सद्दाम त्यांच्या काळातील सर्वांत क्रूर शासक होते, असं जराही त्यांच्या वर्तनातून जाणवायचं नाही.

कॅस्ट्रोनं शिकवलं होतं सिगार ओढायला

सद्दाम यांना 'कोहिबा' सिगार पिण्याचा शौक होता. वेट वाइप्सच्या डब्यात ते या सिगार ठेवायचे.

अनेक वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोनं आपल्याला सिगार ओढायला शिकवलं असल्याचं सद्दाम सांगायचे.

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन
फोटो कॅप्शन,

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, सद्दाम यांना बागकामाची खूप आवड होती आणि ते तुरुंग परिसरात उगवलेल्या झाडाझुडपांनाही एखाद्या सुंदर फुलाप्रमाणेच पहायचे.

सद्दाम त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल अतिशय संवेदनशील होते.

नाश्त्यामध्ये ते आधी ऑमलेट खायचे. मग मफिन आणि त्यानंतर एखादं ताजं फळ. चुकूनही जर त्यांचं ऑमलेट तुटलं, तर ते खायला नकार द्यायचे.

बार्डेनवर्पर लिहितात की, सद्दाम यांनी एकदा आपला मुलगा उदय याच्या क्रूरतेचा एक किस्सा सांगितला होता. उदय याच्या त्या कृत्यामुळे सद्दाम प्रचंड संतापले होते.

उदय यानं एका पार्टीत गोळीबार केला होता. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते तसंच जखमी झाले होते. यामुळे सद्दाम इतके नाराज झाले की, त्यांनी उदयच्या सगळ्या गाड्यांना आग लावण्याची आज्ञा केली.

उदयच्या महागड्या रोल्स रॉइस, फेरारी, पोर्शसारख्या महागड्या गाड्यांना कशी आग लावून देण्यात आली हे सद्दाम मोठमोठ्यानं हसून सांगत होते.

भावनाशील सद्दाम

सद्दाम यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकानं त्यांना सांगितलं की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर सद्दाम यांनी त्याला मिठी मारली आणि म्हटलं, "आजपासून तू मला तुझा भाऊ समज."

सद्दाम यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अजून एका सैनिकाशी बोलताना म्हटलं होतं की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी मिळाली तर मी तुझ्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च उचलायला तयार आहे.

सद्दाम हुसैन

एका रात्री सगळ्यांनी पाहिलं की, डॉसन नावाचा वीस वर्षांचा एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दाम यांनी आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे, "आम्ही खूप दिवस डॉसनला हसायचो. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता."

सद्दाम आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या.

सद्दाम यांच्यावरील खटल्यांच्या दरम्यान त्यांना दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

एक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आणि दुसरा उत्तर बगदादमधला त्यांचा महाल होता, जो एका बेटावर होता. तिथपर्यंत एका पुलावरून जावं लागायचं.

बार्डेनवर्पर लिहितात, "आम्ही सद्दाम यांना आवश्यकतेपेक्षा जास्त काहीच दिलं नाही. पण त्यांच्या स्वाभिमानाला कधीच धक्का पोहोचवला नाही."

स्टीव्ह हचिंसन, क्रिस टास्कर आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्टोअर रुमला सद्दाम यांच्या कार्यालयाचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला होता.

सद्दाम यांचा 'दरबार' भरविण्याचा प्रयत्न

सद्दाम यांना 'सरप्राइज' देण्याची योजना आखण्यात आली. अडगळीच्या खोलीतून एक छोटा टेबल आणि चामड्याचं कव्हर असलेली खुर्ची बाहेर काढली. टेबलावर इराकचा छोटा झेंडा ठेवण्यात आला.

सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर लिहितात, "या सगळ्याच्या मागे हा विचार होता की, आम्ही तुरूंगातही सद्दाम यांच्यासाठी शासनप्रमुखाच्या कार्यालयासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सद्दाम जेव्हा पहिल्यांदा त्या कार्यालयात आले, तेव्हा एका सैनिकानं पटकन झुकून टेबलावरची धूळ झटकून साफ केली.

सद्दाम यांनी या कृतीची दखल घेतली आणि खुर्चीवर बसून हसले.

सद्दाम रोज येऊन त्या खुर्चीवर बसायचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचे. जणूकाही सद्दाम यांचा दरबार भरला आहे असं वातावरण निर्माण व्हायचं.

बार्डेनवर्पर सांगतात की, सद्दाम यांना खूश ठेवण्याचा सैनिकांचा प्रयत्न असायचा. सद्दामही त्यांच्यासोबत चेष्टामस्करी करायचे. वातावरण आनंदी राहायचं.

सद्दाम यांना जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांची चौकशी करायचे.

या पुस्तकातला सर्वांत आश्चर्यचकित करणारा किस्सा म्हणजे सद्दाम हुसैन यांच्या मृत्यूनंतर या सैनिकांनी शोक व्यक्त केला होता. सद्दाम हे अमेरिकेचे कट्टर शत्रू समजले जायचे, त्यामुळेच या सैनिकांची ही कृती चकित करणारी होती.

पुस्तकाचं कव्हर

त्या सैनिकांपैकी एक होते अॅडम रॉजरसन. त्यांनी विल बार्डेनवर्पर यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटलं होतं. आम्ही स्वतःलाच त्यांचे मारेकरी समजत होतो. आमच्या खूप जवळच्या व्यक्तिला मारल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं.

सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथे उभे असलेले लोक त्यांच्या मृतदेहावर थुंकले.

अमेरिकन सैनिकांना वाटलं आश्चर्य

बार्डेनवर्पर लिहितात, "हे पाहून सद्दाम यांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे 12 सैनिक आश्चर्यचकित झाले."

त्यांच्यापैकी एकानं जमलेल्या गर्दीसोबत दोन हात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या साथीदारांनी त्याला मागे खेचून घेतलं.

या सैनिकांपैकी एक असलेल्या स्टीव्ह हचिन्सन यांनी सद्दामला फाशी दिल्यानंतर अमेरिकेच्या लष्करातून राजीनामा दिला होता.

हचिसन्स 2017 पर्यंत जॉर्जियामध्ये बंदुका आणि टेक्निकल ट्रेनिंगचा व्यवसाय करत होते. सद्दाम हुसैन यांच्या मृतदेहाचा अपमान करणाऱ्या इराकी नागरिकांसोबत संघर्ष न करण्याचे आदेश मिळाले असल्याचा त्यांना खेद वाटतो.

आपल्याला फाशी होणार नाही, अशी सद्दाम यांना शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती.

अॅडम रोझरसन नावाच्या सैनिकाने बार्डेनवर्पर यांना सद्दाम यांच्याशी झालेला संवाद सांगितला होता. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा सद्दाम यांनी व्यक्त केली होती.

सद्दाम हुसैन

30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम यांना पहाटे तीन वाजता उठविण्यात आलं.

थोड्या वेळात फाशी देण्यात येईल, असं सद्दाम यांना सांगितलं. हे ऐकल्यावर सद्दाम यांना आतमध्ये काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यांनी शांतपणे आंघोळ केली आणि फाशीला सामोरं जायला स्वतःला तयार केलं.

आपल्या फाशीच्या काही मिनिट आधी सद्दाम यांनी स्टीव्ह हचिन्सन यांना आपल्या तुरुंगाच्या कोठडीबाहेर बोलावलं. आपल्या मनगटावरचं 'रेमंड व्हील' घड्याळ त्यांनी हचिन्सनला दिलं.

हचिन्सननं विरोध केला तेव्हा सद्दाम यांनी स्वतःच्या हातानं ते घड्याळ त्यांच्या मनगटावर बांधलं. हचिन्सन यांच्या जॉर्जियामधल्या घरातल्या कपाटावर ते घड्याळ अजूनही टिकटिक करताना दिसतं.

Wednesday, November 18, 2020

! ! यह भी कट जाएगा ! !

https://t.me/joinchat/OZf-IEreYV3UnTsReSFeNA

*✍🏻“हर चीज का हल होता है,आज नहीं तो कल होता है”....*

*✍️एक बार एक राजा की सेवा से प्रसन्न होकर एक साधू नें उसे एक ताबीज दिया और कहा की राजन  इसे अपने गले मे डाल लो और जिंदगी में कभी ऐसी परिस्थिति आये की जब तुम्हे लगे की बस अब तो सब ख़तम होने वाला है ,परेशानी के भंवर मे अपने को फंसा पाओ ,कोई प्रकाश की किरण नजर ना आ रही हो ,हर तरफ निराशा और हताशा हो तब तुम इस ताबीज को खोल कर इसमें रखे कागज़ को पढ़ना ,उससे पहले नहीं!*

*राजा ने वह ताबीज अपने गले मे पहन लिया !एक बार राजा अपने सैनिकों के साथ शिकार करने घने जंगल मे गया!  एक शेर का पीछा करते करते राजा अपने सैनिकों से अलग हो गया और दुश्मन राजा की सीमा मे प्रवेश कर गया,घना जंगल और सांझ का समय ,  तभी कुछ दुश्मन सैनिकों के घोड़ों की टापों की आवाज राजा को आई और उसने भी अपने घोड़े को एड लगाई,  राजा आगे आगे दुश्मन सैनिक पीछे पीछे!   बहुत दूर तक भागने पर भी राजा उन सैनिकों से पीछा नहीं छुडा पाया !  भूख  प्यास से बेहाल राजा को तभी घने पेड़ों के बीच मे एक गुफा सी दिखी ,उसने तुरंत स्वयं और घोड़े को उस गुफा की आड़ मे छुपा लिया !  और सांस रोक कर बैठ गया , दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज धीरे धीरे पास आने लगी !  दुश्मनों से घिरे हुए अकेले राजा को अपना अंत नजर आने लगा ,उसे लगा की बस कुछ ही क्षणों में दुश्मन उसे पकड़ कर मौत के घाट उतार देंगे !  वो जिंदगी से निराश हो ही गया था , की उसका हाथ अपने ताबीज पर गया और उसे साधू की बात याद आ गई !उसने तुरंत ताबीज को खोल कर कागज को बाहर निकाला और पढ़ा !   उस पर्ची पर लिखा था —“यह भी कट जाएगा “*

*राजा को अचानक  ही जैसे घोर अन्धकार मे एक  ज्योति की किरण दिखी , डूबते को जैसे कोई सहारा मिला !  उसे अचानक अपनी आत्मा मे एक अकथनीय शान्ति का अनुभव हुआ !  उसे लगा की सचमुच यह भयावह समय भी कट ही जाएगा ,फिर मे क्यों चिंतित होऊं !  अपने प्रभु और अपने पर विश्वासरख उसने स्वयं से कहा की हाँ ,यह भी कट जाएगा !*

*और हुआ भी यही ,दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज पास आते आते दूर जाने लगी ,कुछ समय बाद वहां शांति छा गई !  राजा रात मे गुफा से निकला और किसी तरह अपने राज्य मे वापस आ गया !*

*🤏🏻दोस्तों,यह सिर्फ किसी राजा की कहानी नहीं है यह हम सब की कहानी है !हम सभी परिस्थिति,काम ,तनाव के दवाव में इतने जकड जाते हैं की हमे कुछ सूझता नहीं है ,हमारा डर हम पर हावी होने लगता है ,कोई रास्ता ,समाधान दूर दूर तक नजर नहीं आता ,लगने लगता है की बस, अब सब ख़तम ,है ना?*

*जब ऐसा हो तो २ मिनट शांति से बेठिये ,थोड़ी गहरी गहरी साँसे लीजिये !  अपने आराध्य को याद कीजिये और स्वयं से जोर से कहिये –यह भी कट जाएगा !   आप देखिएगा एकदम से जादू सा महसूस होगा , और आप उस परिस्थिति से उबरने की शक्ति अपने अन्दर महसूस करेंगे !  आजमाया हुआ है ! बहुत कारगर है !*

*👉आशा है जैसे यह सूत्र मेरे जीवन मे मुझे प्रेरणा देता है ,आपके जीवन मे भी प्रेरणादायक सिद्ध होगा🙏🏻*

Thursday, November 12, 2020

उपयोगी नारळ तेल

 प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात.

यालाच फूट रिफ्लेक्सोलॉजी असे म्हणतात…

  • एका दक्षिण भारतीय महिलेने सांगितले माझ्या आजोबांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही, दात दुःखी नाही, एकदा त्यानी सांगितले की मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा भेटला. झोपताना तो पायाच्या तळांवर तेल लावण्यासाठी त्यांनी त्याना सल्ला दिला होता. आणि तेंव्हापासून हा उपचार त्यांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.
  • मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की माझ्या आईने माझ्या पायाखाली नारळ तेल लावण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला की लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हा तिने ही प्रक्रिया सुरू केली व त्या नंतर त्याच्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे आणि आरोग्यासाठी चांगला झाला.
  • उडुपी येथील एक गृहस्थ श्री. कामत जे व्यापारी आहेत त्यानी सांगितले की मी सुट्टीसाठी केरळला गेलो होतो.तेथील एका हॉटेलच्या Room मध्ये मला झोप येत नव्हती मी उठून बाहेर फेर फटका मारु लागलो, रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकरी मला विचारू लागला, "काय झाले साहेब ?" मी म्हणालो मला झोप येत नाही! तो हसला आणि म्हणाला, "तुमच्या कडे नारळ तेल आहे का?" मी म्हणालो नाही, तो जाऊन नारळ तेल घेऊन आला आणि म्हणाला, "आपल्या पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा." मग मात्र मी शांत झोपलो.
  • रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .

मी माझ्या लहान मुलिच्या पायाच्या तळांवर नारळ तेलाने मालिश करतो, जे तिला खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.

  • पाय दुखत असल्यास रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळांची मालिश करा. या प्रक्रियेमुळे पायाच्या दुखण्या पासुन त्वरित आराम मिळेल.
  • पायावर सूज येत असल्यास देखिल मालिश करणे गुणकारी ठरते.
  • छान झोप घेण्यासाठी झोपेच्या गोळ्यांपेक्षा ही टीप चांगली आहे.
  • थायरॉइड पायाची जळजळ यावर रामबाण उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना पायाच्या तळाला मालिश करणे.
  • मुळव्याध गुडघादुखी पाठदुखी यावर देखिल रामबाण उपाय म्हणजे तळव्यांची मालिश करणे.

आपणास फक्त कॉकॉनट ऑईलच संपूर्ण पायांवर लावायचे आहे..

विशेषत:डाव्या तळव्यांवर तीन मिनिटे आणि उजव्या पायाच्या तळव्यावर तीन मिनिटे..

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.

Tuesday, November 10, 2020

रामायणानुसार जटायू हा गरुड जातीचा एक पक्षी होता. कश्यप ऋषींची पत्नी विनिता हिच्या पासून गरुड आणि अरुण असे दोन पुत्र झाले होते, अशी कथा पुराणात आहे. गरुडाचा भाऊ आणि सुर्य देव यांचा सारथी अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांना जटायू आणि संपाती अशी दोन पुत्र होती.

छायाचित्र : गुगल

या दोघांनी पण विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी आश्रम असणाऱ्या ऋषी निशाकर यांची खुप सेवा केली. या ऋषींनी त्यांना संपूर्ण दण्डकरण्यावर पहारा देऊन दण्डकरण्याचे रक्षण करा असे सांगितले होते.

एकदा इक्ष्वाकुकुलीन अयोध्याचा राजा दशरथ हे शिकारी साठी दण्डकरण्यात फिरत होते. त्यावेळेस जटायूने आपण या अरण्यात शिकार करू नये असे सांगितले. तेव्हा राजा दशरथाने मी अयोध्याचा राजा दशरथ आहे , अशी ओळख दिल्याने जटायूला खुप आनंद झाला . त्यानंतर जटायू हा राजा दशरथ यांचा परम मित्र झाला.
ज्या वेळेस रावणाचा मामा मारीच याने मायावी सुवर्ण मृगाचे रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांना आपल्या पर्णकुटी पासून दूर अरण्यात नेले. रामाने त्याचा वध केला, त्याच वेळेस रावणाने भिक्षुक गोसावी रूप घेऊन सीतेस आपल्या पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायूने केला. शेवटी पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले व त्याला जखमी अवस्थेत सोडुन दिले.

छायाचित्र : गुगल

जटायू बद्दल अजुन एक माहिती मिळते. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.
रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गरुडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

जटायू हा गरुड होता की गिधाड यात मतभेद आहे.

काही अभ्यास कांनी तर जटायू हा पक्षी होता यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता.

हे दोनही पक्षी आज पण अस्तित्वात आहे, असे आपण म्हणु शकतो.

स्रोत :-
जटायू (रामायण) - विकिपीडिया

वाल्मीकि रामायण, किष्किंधा कांड 

एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा द्यावा लागला.

 

 जुन्या काळापासून मागासवर्गीयांवर अन्याय झाला, असं वाटत नाही का?


हा अत्यंत चुकीचा जातीयवादी प्रचार आहे. ऐतिहासिक वास्तव वेगळे आहे. एकलव्याचे वडील हिरण्यधनू (ज्याने सोने लुटण्यासाठी धनुष्य हातात घेतलेले आहे असा त्याचा अर्थ) ते वाटमारी करणारे लुटारु होते. तोच उद्योग मुलगा पुढे चालविणार म्हणून धनुर्विद्येचा समाजविघातक दुरुपयोग होऊ नये या साठी द्रोणाचार्यांनी त्या विद्या शिकविण्यास नकार दिला होता. परंतू त्याने जिद्दीने व निष्ठेने विद्या आत्मसात् केली व स्वतःला द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणवून घेत असे. त्यावर निर्बंध राहावेत म्हणून द्रोणाचार्यांनी अंगठ्याचा उपयोग करणार नाही असे त्याचे कडून वचन घेतले होते. अंगठा कापून नव्हता घेतला. महाभारत युध्दात तो कौरवांकडून लढला व त्यांत त्याचा रणभूमीवर मृत्यु झाला. मूळ महाभारत वाचा म्हणजे कळेल. उगीच जातीय तेढ निर्माण करणारे विचार व खोट्या गोष्टी इंग्रजांनी फोडा व झोडा ह्या नीतीने पसरविले. जातीयतेमुळे आपण आपलेच नुकसान करुन घेत आहोत व देशाचा घात करीत आहोत. जाती विरहित समाज घडवून नवीन युगाची सुरुवात केली तरच आपली प्रगती होईल. जुने उगाळत तेढ निर्माण करणे थांबविणे गरजेचे आहे.

Friday, October 30, 2020

विदर्भ दर्शन

*💪विदर्भातील आश्चर्य :💪*


*व-हाडी मंडळी, तुम्ही किती बघीतले*?


*1) लोणार सरोवर*
लोणार, बुलढाणा - हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले असून सरोवराचे पाणी खारे आहे.

*2) हनुमान मुर्ती*
नांदुरा, बुलढाणा - 105 फुट उंच हनुमान मुर्ती 

*3) कचरगड गुफा*
दरेकसा, गोंदिया - ही आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा आहे.

*4) डायमंड रेल्वे क्रॉसिंग*
नागपूर - येथे भारतीय रेल्वे मार्ग चारही दिशेने जोडलेला आहे. 

*5) भव्य शिवलिंग*
चंद्रपूर - येथे एका मोकळ्या जागेत भव्य मुर्त्या पडून आहेत. 

*6) टिपागड तलाव*
कोरची, गडचिरोली - 3000 फुट उंचीवर असलेले टिपागड तलाव.

*7) अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर*
शिरपूर जैन, वाशिम - येथे महावीर जैन यांची मुर्ती हवेत तरंगत आहे. 

*8) झिरो माईल स्टोन*
नागपूर - भारताचा मध्य बिंदू

*9) चिंतामणी मंदिर*
कोथळी, बुलढाणा - येथे दोन शिवालये आहेत, सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी येथील शिवलिंग सुर्यप्रकाशाने झळाळून निघतात. 

*10) महिमापूर विहीर*
महिमापूर, अमरावती - येथे वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली 7 मजली पायरी विहीर आहे.

*11) अश्मयुगीन गुफा*
मोर्शी, अमरावती - या गुफेमध्ये अश्मयुगीन चित्रे काढलेली आहेत. 

*12) सुर्यमंदीर*
लासूर, अमरावती - 12 महिन्याचे 12 खांब आणि त्यावर वर्तुळाकार खुले छत हे मंदिर जणू वेधशाळाच आहे. 

*13) सप्तर्षी मंदिरे*
मेहकर, बुलढाणा - येथे 7 गावामध्ये 7 ऋषींचे मंदिरं आहेत. ज्यांना गुगल मॅप वरून बघितल्यास आकाशात दिसणार्या सप्तर्षी तार्यांप्रमाणे या मंदिरांची मांडणी आहे. 

*14) महादेव गुफा*
गव्हाणकुंड, अमरावती - येथे गुफेत असणा-या शिवलिंगावर 12 महिने सतत नैसर्गिक जलधारा कोसळत असतात. 

*15) शारंगधर बालाजी*
मेहकर, बुलढाणा - येथील बालाजी मुर्ती भव्य असून तीची उंची 11.2 फुट आहे.

*16) शमी विघ्नेश गणपती*
आदासा, नागपूर - येथील गणेश मुर्ती खूप विशाल असून तिची उंची 12 फुट आणि रूंदी 7 फूट आहे. 

*🙏सौजन्य:- विदर्भ दर्शन👌*

Monday, October 12, 2020

रौद्ररूप

"घरभाडे देता येणार नसेल तर...मला जे हवंय ते द्यावं लागेल..."
विकृत नजरेने घरमालक तिच्याकडे बघून तिच्याकडे पाहत होता...
संध्यापुढे आयुष्य म्हणजे एक संकट होतं... राहण्यापासून ते खाण्यापर्यंत... प्रत्येक ठिकाणी संघर्ष...
गरिबीत वाढलेली ती...लग्नही गरीब माणसाशीच झालं...शहरात काम मिळेल या आशेने दोघेही काम शोधायला मुंबई ला आले...घरभाड्याच्या तक्रारी मुळे कित्येकदा त्यांना खोली बदलावी लागे...
"अहो...कंटाळा आलाय आता सारखं सारखं घर बदलून...आपली स्वतःची एक खोली असती तर किती बरं झालं असतं ना?"
"होईल लवकरच...मला एक काम मिळालं आहे...पण 15-15 दिवस बाहेर राहावं लागेल..."
संध्या ला आनंदही झाला आणि सोबतच दुःखही... घरात 4 पैसे जास्त येणार म्हणून आणि नवरा लांब जाणार म्हणून..
तिचा नवरा निघून तर गेला.. पण हे 15 दिवस तिला खायला उठले. .कसेबसे दिवस काढत ती त्याची वाट पाहू लागली, पण त्याचा निरोप आला की तो अजून 2 महिने येणार नाही...

"संध्या...मला खरंच माफ कर, 2 महिने इथेच थांबावं लागेल...मलाही कल्पना नव्हती, पण आपल्या संसारासाठी....हे काम झालं ना, भरपूर पैसे मिळतील बघ"
"हरकत नाही...थांबा तुम्ही..मी राहीन इथे मजेत...माझी काळजी करू नका..."
संध्याने हो तर सांगितलं, पण जवळचे पैसे संपत चाललेले...घरमालक भाडं मागू लागला...तेव्हा पैसे नाहीये म्हणून त्यांचा घरातली सगळी कामं करून देण्याची बोली तिने केली...खोलीच्या भाड्याहुन जास्त असं काम तिच्याकडून करून घेण्यात आलं...
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तीला सतत कामं सांगून हैराण करत असत..एवढंच नाही तर तिला घालूनपाडून बोलत खूप त्रास दिला गेला..पण ती निमूटपणे सहन करत गेली..
संध्या ने मुद्दाम सांगायचं टाळलं, की ती पोटुशी आहे ते...नाहीतर तिचा नवरा उगाच काळजी करत बसेल, आल्यावर त्याला ही आनंदवार्ता देण्याचं ठरवलं...
2 महिन्यांनी तिचा नवरा परत आला...त्याने बऱ्यापैकी पैसे कमवून आणले, यावेळी संध्याची चांगली हौस मौज झाली..आयुष्यात पहिल्यांदा असा आनंद तिने अनुभवला...तिने नवऱ्याला आनंद वार्ता दिली,
"अहो तुम्ही वडील होणार आहात..."
"काय सांगतेस? संध्या...खूप खुश आहे मी...बाळाचाच पायगुण बघ...त्याची नुसती चाहूल लागताच आयुष्यात आनंद येऊ लागला बघ..."
9 महिने निघून गेले...मालकाकडे काम करून ती घरभाडे वाचवत होती, पण नवऱ्याला तिला होणारा जाच कधीच सांगितला नाही...मालक शिवीगाळ करायचा तेव्हा तिला रडू येई, पण संसारासाठी ती सहन करत गेली..
संध्या ची सुखरूप प्रसूती झाली...
बाळाचं करण्या सवरण्यात तिला वेळ पुरत नसे, त्यात घरमालक कडे काम करणं तिने बंद केलं...पैसे हाताशी आल्याने तिने घरभाडं द्यायचं सुरू केलं..
घरमालकाला आणि त्याच्या बायकोला आयत्या कामांची तिची सवय झालेली, त्यांच्या जीवावर आलं...त्यातच पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याला2 महिने कामासाठी बोलावलं गेलं...दुसऱ्या महिन्याचं भाडं भरायला आता संध्या कडे पैसे नव्हते...आणि बाळामुळे घरकाम करायला जाणं तिला शक्य नव्हतं...घरमालकाला आयती संधी मिळाली..
"साहेब, एवढा महिना फक्त समजून घ्या... पुढच्या महिन्यात नक्की देईन.."
"भाडं देता येत नसेल तर...मला हवं ते देशील?"
घरमालक तिच्याजवळ एकेक पाऊल पुढे टाकत होता..
संध्याला त्याच्या वाईट हेतुची कल्पना आली..
"हे बघा साहेब, पैसे नाही म्हणून मी लाचार आहे..पण म्हणून ही असली थेरं जमणार नाही..आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा.."
संध्या असं बोलल्यावर मालक चिडला,
"ए...एक तर पैसे देत नाही...वर इतका माज..?"
संध्या चा गळा दाबत मालक अंगावर धावून येतो..
संध्या आपल्या झोपलेल्या बाळाकडे बघते आणि मालकाला एकच चपराक टाकते...हातात दांडा घेऊन मालकाला चांगलीच चोपते... आवाज ऐकून त्याची बायको आणि शेजारी धावून येतात...संध्या त्यांना सगळी हकीकत सांगते..मालक पुरता घाबरलेला असतो...सगळे मिळून त्याला अजून चोपतात...त्याची बायकोही चिडते..आणि संध्या चं असं रूप पाहून तीही घाबरते..

"पैसे पाहिजे काय...अरे नालायका... घरभाड्यातून जास्त काम तू करून घेतलंस माझ्याकडून... एक महिना थांब म्हटलं तर इतकी हिम्मत तुझी?"
"जोवर बाई म्हणून होते तोवर स्वतःसाठी सगळं सहन केलं... पण तू एका आईला डिवचलं...जेव्हा आई म्हणून बाई जन्म घेते तेव्हा वाईटाचा नाश करण्याइतपत सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं. लक्षात ठेव, यापुढे कुठल्याही आईला डीवचायची हिम्मत करायची नाय..."
सर्वजण आई नावाच्या सामर्थ्यशाली बाईचं रौद्ररूप बघून अवाक झाले होते...

Wednesday, September 16, 2020

अनसुया आईची आरती

अनसुया आईची आरती
🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
अनुसया आई भवानी देवी ,आदी शक्ती तु जननी ।
अति प्रेमाने करुनी आरती , मस्तक ठेवितो मि चरणी ।।धृ।।

दिससी वेडी अससी भोळी । महान शक्ती तुज जवळी ।।
येतो प्रत्यय तव भक्तांना । संकट त्यांचे तु टाळी ।।
कुठेही राहीशी ग्रामी फिरशी । परी नसे तुज भान मुळी ।।
आत्मस्वरुपी तल्लीन असुनी । ब्रह्मानंद उचंबळी ।।१।।

अनुसया माते नामे जपता । कलीकालही थरथरती ।।
तव नामाचा महीमा गाता । असंख्य पापे दुर होती ।।
अति श्रध्देने घेवुनी दर्शन । असाध्य रोगी बरे होती ।।
ऐसा महीमा तव कृपेचा वर्णू माऊले मी कीती ।।२।।

भक्त तुझे जे धावा करीती । त्यांच्या साठी धावुन जासी ।।
अवघ्या चिंता निवारुनीया । संकट मुक्त मग करीशी ।।
दिन दयाळे भक्त वत्सले । माय माऊले अनसुये ।।
पापी जनही उध्दरताती । केवळ तुझीया कृपे मुळे ।।३।।

चिंध्या चिरकुट्या करी घेवुनी । पिशापरी तु भासविली ।।
भुत भविष्य कथन करुनी । निज भक्तांना विचविशी ।।
बाळ दिनु हा नम्र होवुनी । आला शरण तव चरणी ।।
ओवाळीतो तुला आरती । पारडसिंगा निवासीनी ।।४।।।                                                  
🚩🔱🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔱

Saturday, September 5, 2020

*जटायु की बात* 💐

https://chat.whatsapp.com/J62OHK6eKvCLUqLKQCiDJm
*जटायु की बात* 💐

    सीता हरण के पश्चात विह्वल राम, लक्ष्मण के साथ वन में भटक रहे थे। कभी किसी पशु से पूछते, तो कभी किसी पक्षी से... कभी पेड़ की पत्तियों से पूछने लगते, "क्या तुमने मेरी सीता को देखा है?"
   वस्तुतः विक्षिप्त की भाँति पशु-पक्षियों से सीता का पता पूछता वह व्यक्ति "मर्यादा पुरुषोत्तम राम" नहीं था, वह भारत का एक सामान्य पति था जिसके लिए पत्नी "अर्धांगिनी" थी, और जो अपनी पत्नी से टूट कर प्रेम करता था। राम केवल सीता के लिए नहीं रो रहे थे, बल्कि सीता के रूप में स्वयं से अलग हो चुके अपने ही आधे हिस्से के लिए रो रहे थे।
    यूँ ही वन में रोते-भटकते राम को भूमि पर घायल पड़े गिद्धराज जटायु मिले। जटायु ने राम को देखते ही कहा, "आओ राम! प्राण तुम्हारी ही राह निहार रहे थे।"
    राम-लक्ष्मण दौड़ कर जटायु के पास पहुँचे। राम ने भूमि पर बैठ कर घायल जटायु का शीश अपनी गोद में रख लिया, और अपने अंगवस्त्र से उनके शरीर का रक्त पोंछने लगे। जटायु ने मुस्कुरा कर कहा, "रहने दो राम! यह रक्त ही मेरा आभूषण है। पुत्री सीता की रक्षा के लिए लड़ने पर प्राप्त हुआ प्रसाद है यह, इसे रहने दो..."
    सीता का नाम सुनते ही राम व्यग्र हो गए। बोले, "आपने देखा है मेरी सीता को? कौन हर ले गया उसे? किससे युद्ध करना पड़ा आपको? किसने की आपकी यह दशा? बोलिये गिद्धराज..."
     "लंकाधिपति रावण ने! उसी ने पुत्री सीता का हरण किया है। वह उसे ले कर दक्षिण दिशा की ओर गया है, सम्भवतः अपनी लंका में... मैं तुम्हें यही बताने के लिए ढूंढ रहा था पुत्र!" जटायु ने काँपते स्वर में कहा।
     "रावण?" राम के चेहरे पर पसरी चिन्ता की रेखाएँ और गहरी हो गईं। उन्होंने कुछ सोच कर कहा, "तो आपने उससे युद्ध क्यों किया गिद्धराज? आप तो जानते थे कि वह महा-बलशाली है। फिर यूँ प्राण देने के लिए क्यों उतर गए?"
     जटायु हँस पड़े। बोले,"मैं जानता था कि रावण से उलझने का अर्थ मृत्यु है, पर मुझे यह मृत्यु ठीक लगी। यह सभ्यताओं का युद्ध है राम! इसे टाला नहीं जा सकता। तटस्थता का ढोंग करने वाले मूर्ख भी जानते हैं कि अत्याचारी राक्षसों से युद्ध का दिन निकट है अब। उनसे युद्ध नहीं किया गया तो वे हमें खा जाएंगे, सभ्यता नष्ट हो जाएगी। अब इस युद्ध के हवन कुंड में किसी न किसी को तो प्रथम आहुति देनी ही थी न, सो मैंने दे दी। भविष्य स्मरण रखेगा कि राम के कालखण्ड में धर्म के लिए सबसे पहला बलिदान जटायु ने दिया था। इस शरीर का इससे अच्छा उपयोग और क्या होता राम!"
     राम अचंभित थे। बोले,"किन्तु वे राक्षस हैं श्रेष्ठ! बर्बर, असभ्य, अत्याचारी... उनको कैसे पराजित किया जा सकता है?"
     "सत्ता का युद्ध भले बर्बरता के बल पर जीत लिया जाय राम! पर सभ्यताओं का युद्ध बलिदान के बल पर जीता जाता है। आर्यावर्त के पास जब तक राष्ट्र और धर्म के लिए बलिदान होने वाले जटायु रहेंगे, उसे कोई पराजित नहीं कर सकता। तुम आगे बढ़ो और नाश करो इस राक्षसी असभ्यता का! मानवों का जो झुंड स्त्रियों का आदर नहीं करे, उसका नाश हो जाना ही उचित है। एक सीता का हरण ही स्वयं में इतना बड़ा अपराध है कि समूची राक्षस जाति को समाप्त कर दिया जाय।" जटायु का मस्तक गर्व से चमक उठा था।
     राम के रोम-रोम पुलकित हो उठे थे। उनकी आँखों में जल भर आया। वे चुपचाप जटायु का माथा सहलाने लगे। जटायु ने राम के अश्रुओं को देखा तो बोले, "मेरी मृत्यु का शोक न करो राम! मेरी मृत्यु पर गर्व करो। गर्व करो कि तुम्हारे भारत की गोद में अब भी वैसे लोग हैं जो निहत्थे हो कर भी रावण जैसे शक्तिशाली योद्धाओं से टकराने का साहस रखते हैं। गर्व करो कि तुम्हारे लोग अब भी धर्म की रक्षा के लिए लड़ते हैं, किसी को लूटने के लिए नहीं। गर्व करो कि तुम्हारे लोग बलिदान देना भूले नहीं है। मेरी मृत्यु पर शोक न करो पुत्र! शोक न करो..."
     राम की भुजाओं की नसें फड़क उठीं। उनका स्वर कठोर हो गया। बोले, "आपके वृद्ध शरीर पर किये गए एक-एक वार का मूल्य चुकाना होगा रावण को! राक्षस जाति का अत्याचार अपने चरम पर पहुँच गया है, अब उनका नाश होगा। समय देखेगा कि धर्म का एक योद्धा राम अकेले ही कैसे समस्त अत्याचारियों को दण्ड देता है। मुझे बस इतनी पीड़ा है कि आपको मेरे लिए अपने प्राण देने पड़े।"
    "ऐसा न कहो राम! जब तक जटायु नहीं मरते, तब तक सभ्यता को राम नहीं मिलता। राम को पाने के लिए हर कालखण्ड में किसी न किसी जटायु को मरना पड़ता है। पर यह भी सत्य है कि जीने वाले कभी न कभी मर ही जाते हैं, पर जो लड़ कर मरते हैं वे अमर हो जाते हैं।" जटायू के स्वर मन्द पड़ने लगे थे। उन्होंने आँखें मूँद ली... वे राम के लिए, राम को छोड़ कर, राम के लोक के लिए निकल गए।
    राजपुत्र राम ने उसी वन में अपने हाथों से चिर-तिरस्कृत गिद्धराज का अंतिम संस्कार किया। उस चिता से निकलती अग्नि कह रही थी, "जो लड़ कर मरते हैं, वे अमर हो जाते हैं। उन पर शोक नहीं गर्व करना चाहिए।"
    समय आज भी जटायु की बात दुहराता रहता है।

Friday, August 21, 2020

कथा घर से भागनेवाली लाडकी

ट्रैन के ए.सी. कम्पार्टमेंट में मेरे सामने की सीट पर बैठी लड़की ने मुझसे पूछा " हैलो, क्या आपके पास इस मोबाइल की सिम निकालने की पिन है??" 

उसने अपने बैग से एक फोन निकाला था, और नया सिम कार्ड उसमें डालना चाहती थी। लेकिन सिम स्लॉट खोलने के लिए पिन की जरूरत पड़ती है जो उसके पास नहीं थी। मैंने हाँ में गर्दन हिलाई और अपने क्रॉस बेग से पिन निकालकर लड़की को दे दी। लड़की ने थैंक्स कहते हुए पिन ले ली और सिम डालकर पिन मुझे वापिस कर दी। 

थोड़ी देर बाद वो फिर से इधर उधर ताकने लगी, मुझसे रहा नहीं गया.. मैंने पूछ लिया "कोई परेशानी??"

वो बोली सिम स्टार्ट नहीं हो रही है, मैंने मोबाइल मांगा, उसने दिया। मैंने उसे कहा कि सिम अभी एक्टिवेट नहीं हुई है, थोड़ी देर में हो जाएगी। और एक्टिव होने के बाद आईडी वेरिफिकेशन होगा उसके बाद आप इसे इस्तेमाल कर सकेंगी। 

लड़की ने पूछा, आईडी वेरिफिकेशन क्यों?? 

मैंने कहा " आजकल सिम वेरिफिकेशन के बाद एक्टिव होती है, जिस नाम से ये सिम उठाई गई है उसका ब्यौरा पूछा जाएगा बता देना"

लड़की बुदबुदाई  "ओह्ह "

मैंने दिलासा देते हुए कहा "इसमे कोई परेशानी की कोई बात नहीं"

वो अपने एक हाथ से दूसरा हाथ दबाती रही, मानो किसी परेशानी में हो। मैंने फिर विन्रमता से कहा "आपको कहीं कॉल करना हो तो मेरा मोबाइल इस्तेमाल कर लीजिए"

लड़की ने कहा "जी फिलहाल नहीं, थैंक्स, लेकिन ये सिम किस नाम से खरीदी गई है मुझे नहीं पता"

मैंने कहा "एक बार एक्टिव होने दीजिए, जिसने आपको सिम दी है उसी के नाम की होगी" 

उसने कहा "ओके, कोशिश करते हैं" 

मैंने पूछा "आपका स्टेशन कहाँ है??"

लड़की ने कहा "दिल्ली"

और आप?? लड़की ने मुझसे पूछा 

मैंने कहा "दिल्ली ही जा रहा हूँ, एक दिन का काम है,

आप दिल्ली में रहती हैं या...?"

लड़की बोली "नहीं नहीं, दिल्ली में कोई काम नहीं , ना ही मेरा घर है वहाँ"

तो ???? मैंने उत्सुकता वश पूछा

वो बोली "दरअसल ये दूसरी ट्रेन है, जिसमे आज मैं हूँ, और दिल्ली से तीसरी गाड़ी पकड़नी है, फिर हमेशा के लिए आज़ाद" 

आज़ाद?? 
लेकिन किस तरह की कैद से?? 
मुझे फिर जिज्ञासा हुई किस कैद में थी ये कमसिन अल्हड़ सी लड़की.. 

लड़की बोली, उसी कैद में थी जिसमें हर लड़की होती है। जहाँ घरवाले कहे शादी कर लो, जब जैसा कहे वैसा करो। मैं घर से भाग चुकी हुँ..

मुझे ताज्जुब हुआ मगर अपने ताज्जुब को छुपाते हुए मैंने हंसते हुए पूछा "अकेली भाग रही हैं आप? आपके साथ कोई नजर नहीं आ रहा? "

वो बोली "अकेली नहीं, साथ में है कोई"

कौन? मेरे प्रश्न खत्म नहीं हो रहे थे

दिल्ली से एक और ट्रेन पकड़ूँगी, फिर अगले स्टेशन पर वो जनाब मिलेंगे, और उसके बाद हम किसी को नहीं मिलेंगे..

ओह्ह, तो ये प्यार का मामला है। 

उसने कहा "जी"

मैंने उसे बताया कि 'मैंने भी लव मैरिज की है।'

ये बात सुनकर वो खुश हुई, बोली "वाओ, कैसे कब?" लव मैरिज की बात सुनकर वो मुझसे बात करने में रुचि लेने लगी

मैंने कहा "कब कैसे कहाँ? वो मैं बाद में बताऊंगा पहले आप बताओ आपके घर में कौन कौन है?

उसने होशियारी बरतते हुए कहा " वो मैं आपको क्यों बताऊं? मेरे घर में कोई भी हो सकता है, मेरे पापा माँ भाई बहन, या हो सकता है भाई ना हो सिर्फ बहने हो, या ये भी हो सकता है कि बहने ना हो और 2-4 गुस्सा करने वाले बड़े भाई हो" 

मतलब मैं आपका नाम भी नहीं पूछ सकता "मैंने काउंटर मारा"

वो बोली, 'कुछ भी नाम हो सकता है मेरा, टीना, मीना, रीना, कुछ भी' 

बहुत बातूनी लड़की थी वो.. थोड़ी इधर उधर की बातें करने के बाद उसने मुझे टॉफी दी जैसे छोटे बच्चे देते हैं क्लास में, 
बोली आज मेरा बर्थडे है। 

मैंने उसकी हथेली से टॉफी उठाते बधाई दी और पूछा "कितने साल की हुई हो?"

वो बोली "18" 

"मतलब भागकर शादी करने की कानूनी उम्र हो गई आपकी" 

वो "हंसी"

कुछ ही देर में काफी फ्रैंक हो चुके थे हम दोनों। जैसे बहुत पहले से जानते हो एक दूसरे को.. 

मैंने उसे बताया कि "मेरी उम्र 35 साल है, यानि 17 साल बड़ा हुँ"

उसने चुटकी लेते हुए कहा "लग तो नही रहे हो"

मैं मुस्कुरा दिया

मैंने उसे पूछा "तुम घर से भागकर आई हो, तुम्हारे चेहरे पर चिंता के निशान जरा भी नहीं है, इतनी बेफिक्री मैंने पहली बार देखी" 

खुद की तारीफ सूनकर वो खुश हुई, बोली "मुझे उन जनाब ने मेरे लवर ने पहले से ही समझा दिया था कि जब घर से निकलो तो बिल्कुल बिंदास रहना, घरवालों के बारे में बिल्कुल मत सोचना, बिल्कुल अपना मूड खराब मत करना, सिर्फ मेरे और हम दोनों के बारे में सोचना और मैं वही कर रही हूँ"

मैंने फिर चुटकी ली, कहा "उसने तुम्हे मुझ जैसे अनजान मुसाफिरों से दूर रहने की सलाह नहीं दी?"

उसने हंसकर जवाब दिया "नहीं, शायद वो भूल गया होगा ये बताना"

मैंने उसके प्रेमी की तारीफ करते हुए कहा " वैसे तुम्हारा बॉय फ्रेंड काफी टेलेंटेड है, उसने किस तरह से तुम्हे अकेले घर से रवाना किया, नई सिम और मोबाइल दिया, तीन ट्रेन बदलवाई.. ताकि कोई ट्रेक ना कर सके, वेरी टेलेंटेड पर्सन"

लड़की ने हामी भरी, " बोली बहुत टेलेंटेड है वो, उसके जैसा कोई नहीं"

मैंने उसे बताया कि "मेरी शादी को 10 साल हुए हैं, एक बेटी है 8 साल की और एक बेटा 1 साल का, ये देखो  उनकी तस्वीर" 

मेरे फोन पर बच्चों की तस्वीर देखकर उसके मुंह से निकल गया "सो क्यूट"

मैंने उसे बताया कि "ये जब पैदा हुई, तब मैं कुवैत में था, एक पेट्रो कम्पनी में बहुत अच्छी जॉब थी मेरी, बहुत अच्छी सेलेरी थी.. फिर कुछ महीनों बाद मैंने वो जॉब छोड़ दी, और अपने ही कस्बे में काम करने लगा।" 

लड़की ने पूछा जॉब क्यों छोड़ी?? 

मैंने कहा "बच्ची को पहली बार गोद में उठाया तो ऐसा लगा जैसे मेरी दुनिया मेरे हाथों में है, 30 दिन की छुट्टी पर घर आया था, वापस जाना था लेकिन जा ना सका। इधर बच्ची का बचपन खर्च होता रहे उधर मैं पूरी दुनिया कमा लूं, तब भी घाटे का सौदा है। मेरी दो टके की नौकरी, बचपन उसका लाखों का.." 

उसने पूछा "क्या बीवी बच्चों को साथ नहीं ले जा सकते थे वहाँ?"

मैंने कहा "काफी टेक्निकल मामलों से गुजरकर एक लंबे समय के बाद रख सकते हैं, उस वक्त ये मुमकिन नहीं था.. मुझे दोनों में से एक को चुनना था, आलीशान रहन सहन के साथ नौकरी या परिवार.. मैंने परिवार चुना अपनी बेटी को बड़ा होते देखने के लिए। मैं कुवैत वापस गया था, लेकिन अपना इस्तीफा देकर लौट आया।"

लड़की ने कहा "वेरी इम्प्रेसिव"  

मैं मुस्कुराकर खिड़की की तरफ देखने लगा

लड़की ने पूछा "अच्छा आपने तो लव मैरिज की थी न,फिर आप भागकर कहाँ गए??
कैसे रहे और कैसे गुजरा वो वक्त??

उसके हर सवाल और हर बात में मुझे महसूस हो रहा था कि ये लड़की लकड़पन के शिखर पर है, बिल्कुल नासमझ और मासूम छोटी बहन सी। 

मैंने उसे बताया कि हमने भागकर शादी नहीं की, और ये भी है कि उसके पापा ने मुझे पहली नजर में सख्ती से रिजेक्ट कर दिया था।" 

उन्होंने आपको रिजेक्ट क्यों किया?? लड़की ने पूछा

मैंने कहा "रिजेक्ट करने का कुछ भी कारण हो सकता है, मेरी जाति, मेरा काम,,घर परिवार,

"बिल्कुल सही", लड़की ने सहमति दर्ज कराई और आगे पूछा "फिर आपने क्या किया?"

मैंने कहा "मैंने कुछ नहीं किया,उसके पिता ने रिजेक्ट कर दिया वहीं से मैंने अपने बारे में अलग से सोचना शुरू कर दिया था। खुशबू ने मुझे कहा कि भाग चलते हैं, मेरी वाइफ का नाम खुशबू है..मैंने दो टूक मना कर दिया। वो दो दिन तक लगातार जोर देती रही, कि भाग चलते हैं। मैं मना करता रहा.. मैंने उसे समझाया कि "भागने वाले जोड़े में लड़के की इज़्ज़त पर पर कोई ख़ास फर्क नहीं पड़ता, जबकि लड़की के पूरे कुल की इज्ज़त धुल जाती है। भगाने वाला लड़का उसके दोस्तों में हीरो माना जाता है लेकिन इसके विपरीत जो लड़की प्रेमी संग भाग रही है वो कुल्टा कहलाती है, मुहल्ले के लड़के उसे चालू कहते है । बुराइयों के तमाम शब्दकोष लड़की के लिए इस्तेमाल किये जाते हैं। भागने वाली लड़की आगे चलकर 60 साल की वृद्धा भी हो जाएगी तब भी जवानी में किये उस कांड का कलंक उसके माथे पर से नहीं मिटता। मैं मानता हूँ कि लड़का लड़की को तौलने का ये दोहरा मापदंड गलत है, लेकिन हमारे समाज में है तो यही , ये नजरिया गलत है मगर सामाजिक नजरिया यही है, 

वो अपने नीचे का होंठ दांतो तले पीसने लगी, उसने पानी की बोतल का ढक्कन खोलकर एक घूंट पिया। 

मैंने कहा अगर मैं उस दिन उसे भगा ले जाता तो उसकी माँ तो शायद कई दिनों तक पानी भी ना पीती। इसलिए मेरी हिम्मत ना हुई कि ऐसा काम करूँ.. मैं जिससे प्रेम करूँ उसके माँ बाप मेरे माँ बाप के समान ही है। चाहे शादी ना हो, तो ना हो।

कुछ पल के लिए वो सोच में पड़ गई , लेकिन मेरे बारे में और अधिक जानना चाहती थी, उसने पूछा "फिर आपकी शादी कैसे हुई???

मैंने बताया कि " खुशबू की सगाई कहीं और कर दी गई थी। धीरे धीरे सबकुछ नॉर्मल होने लगा था। खुशबू और उसके मंगेतर की बातें भी होने लगी थी फोन पर, लेकिन जैसे जैसे शादी नजदीक आने लगी, उन लोगों की डिमांड बढ़ने लगी"

डिमांड मतलब 'लड़की ने पूछा'

डिमांड का एक ही मतलब होता है, दहेज की डिमांड। परिवार में सबको सोने से बने तोहफे दो, दूल्हे को लग्जरी कार चाहिए, सास और ननद को नेकलेस दो वगैरह वगैरह, बोले हमारे यहाँ रीत है। लड़का भी इस रीत की अदायगी का पक्षधर था। वो सगाई मैंने तुड़वा डाली..इसलिए नही की सिर्फ मेरी शादी उससे हो जाये बल्कि ऐसे लालची लोगों में खुशबू कभी खुश नही रह सकती थी ना उसका परिवार, फिर किसी तरह घरवालों को समझा बुझा कर मैं फ्रंट पर आ गया और हमारी शादी हो गई। ये सब किस्मत की बात थी.. 

लड़की बोली "चलो अच्छा हुआ आप मिल गए, वरना वो गलत लोगों में फंस जाती" 

मैंने कहा "जरूरी नहीं कि माता पिता का फैसला हमेशा सही हो, और ये भी जरूरी नहीं कि प्रेमी जोड़े की पसन्द सही हो.. दोनों में से कोई भी गलत या सही हो सकता है..काम की बात यहाँ ये है कि कौन ज्यादा वफादार है।"

लड़की ने फिर से पानी का घूंट लिया और मैंने भी.. लड़की ने तर्क दिया कि "हमारा फैसला गलत हो जाए तो कोई बात नहीं, उन्हें ग्लानि नहीं होनी चाहिए"

मैंने कहा "फैसला ऐसा हो जो दोनों का हो,बच्चो और माता पिता दोनों की सहमति, वो सबसे सही है। बुरा मत मानना मैं कहना चाहूंगा कि तुम्हारा फैसला तुम दोनों का है, जिसमे तुम्हारे पेरेंट्स शामिल नहीं है, ना ही तुम्हे इश्क का असली मतलब पता है अभी"

उसने पूछा "क्या है इश्क़ का सही अर्थ?" 

मैंने कहा "तुम इश्क में हो, तुम अपना सबकुछ छोड़कर चली आई ये सच्चा इश्क़ है, तुमने दिमाग पर जोर नहीं दिया ये इश्क है, फायदा नुकसान नहीं सोचा ये इश्क है...तुम्हारा दिमाग़ दुनियादारी के फितूर से बिल्कुल खाली था, उस खाली जगह में इश्क का फितूर भर दिया गया। जिन जनाब ने इश्क को भरा क्या वो इश्क में नहीं है.. यानि तुम जिसके साथ जा रही हो वो इश्क में नहीं, बल्कि होशियारी हीरोगिरी में है। जो इश्क में होता है वो इतनी प्लानिंग नहीं कर पाता है, तीन ट्रेनें नहीं बदलवा पाता है, उसका दिमाग इतना काम ही नहीं कर पाता.. कोई कहे मैं आशिक हुँ, और वो शातिर भी हो ये नामुमकिन है।

मजनू इश्क में पागल हो गया था, लोग पत्थर मारते थे उसे, इश्क में उसकी पहचान तक मिट गई। उसे दुनिया मजनू के नाम से जानती है जबकि उसका असली नाम कैस था जो नहीं इस्तेमाल किया जाता। वो शातिर होता तो कैस से मजनू ना बन पाता। फरहाद ने शीरीं के लिए पहाड़ों को खोदकर नहर निकाल डाली थी और उसी नहर में उसका लहू बहा था, वो इश्क़ था। इश्क़ में कोई फकीर हो गया, कोई जोगी हो गया, किसी मांझी ने पहाड़ तोड़कर रास्ता निकाल लिया..किसी ने अतिरिक्त दिमाग़ नहीं लगाया..चालाकी नही की

लालच ,हवस और हासिल करने का नाम इश्क़ नहीं है.. इश्क समर्पण करने को कहते हैं जिसमें इंसान सबसे पहले खुद का समर्पण करता है, जैसे तुमने किया, लेकिन तुम्हारा समर्पण हासिल करने के लिए था, यानि तुम्हारे इश्क में लालच की मिलावट हो गई ।

लकड़ी अचानक से खो सी गई.. उसकी खिलख़िलाहट और लपड़ापन एकदम से खमोशी में बदल गया.. मुझे लगा मैं कुछ ज्यादा बोल गया, फिर भी मैंने जारी रखा, मैंने कहा " प्यार तुम्हारे पापा तुमसे करते हैं, कुछ दिनों बाद उनका वजन आधा हो जाएगा, तुम्हारी माँ कई दिनों तक खाना नहीं खाएगी ना पानी पियेगी.. जबकि आपको अपने आशिक को आजमा कर देख लेना था, ना तो उसकी सेहत पर फर्क पड़ता, ना दिमाग़ पर, वो अक्लमंद है, अपने लिए अच्छा सोच लेता।
आजकल गली मोहल्ले के हर तीसरे लौंडे लपाटे को जो इश्क हो जाता है, वो इश्क नहीं है, वो सिनेमा जैसा कुछ है। एक तरह की स्टंटबाजी, डेरिंग, अलग कुछ करने का फितूर..और कुछ नहीं।

लड़की का चेहरे का रंग बदल गया, ऐसा लग रहा था वो अब यहाँ नहीं है, उसका दिमाग़ किसी अतीत में टहलने निकल गया है। मैं अपने फोन को स्क्रॉल करने लगा.. लेकिन मन की इंद्री उसकी तरफ थी। 

थोड़ी ही देर में उसका और मेरा स्टेशन आ गया.. बात कहाँ से निकली थी और कहाँ पहुँच गई.. उसके मोबाइल पर मैसेज टोन बजी, देखा, सिम एक्टिवेट हो चुकी थी.. उसने चुपचाप बैग में से आगे का टिकट निकाला और फाड़ दिया.. मुझे कहा एक कॉल करना है, मैंने मोबाइल दिया.. उसने नम्बर डायल करके कहा "सोरी पापा, और सिसक सिसक कर रोने लगी, सामने से पिता भी फोन पर बेटी को संभालने की कोशिश करने लगे.. उसने कहा पिताजी आप बिल्कुल चिंता मत कीजिए मैं घर आ रही हूँ..दोनों तरफ से भावनाओ का सागर उमड़ पड़ा"

हम ट्रेन से उतरे, उसने फिर से पिन मांगी, मैंने पिन दी.. उसने मोबाइल से सिम निकालकर तोड़ दी और पिन मुझे वापस कर दिया

कहानी को अंत तक पढ़ने का धन्यवाद।
 देश की सभी बेटियों को समर्पित- 
ये मेरा दावा है माता पिता से ज्यादा तुम्हे दुनिया मे कोई प्यार नहीं करता। 
कहानी पढ कर,शेयर अवश्य कीजिएगा,शायद कोई परिवार,कोई बेटी और उनका भविष्य इससे बच जाए🙏🏻

प्रेषक-भारत का हर पिता

Tuesday, August 4, 2020

👌🔱

👌🔱

```When Modi came to Delhi in 2014 he thought he'll create a Gujarat model. Kept talking about it.
He realised that the judiciary was still with Congress. Media was with Congress. Bureaucracy was with Congress. He just had Lok Sabha with him, not even the entire Rajya Sabha. 
BJP tried to nail Vadra, Raja & Kanimozhi for 2G and P. Chidambaram. They also tried to touch the others. But they couldn't. 
Modi wasn't expected to last beyond one term. But they didn't bargain for the crafty Modi mind. He pulled out a couple of magic public pulling events and he became a huge crowd gatherer with the Non Resident Indian crowd. He promised change. He promised to break the Congress loot maar ideology which kept India a poor country but made the Congress leaders rich. 
Thus he got through 2019. 
Now he's got more power. He's got another four years. 
Within the first year he put his hand on P. Chidambaram. That man is untouchable. Finally he was charged. FIR filed. Put in judicial custody for interrogation for 106 days. That's not a joke. 
P C's dream legal team would not let that happen..They were brains and brawn put together. A mean team that knew the Supreme Court well. They knew how to manipulate the system, grease it and get the best out of it. Yet, despite everything they tried - they couldn't get their man out. The crowd waving Chidambaram who went in on day one, saying he'll be back for breakfast, took 106 days to return home. Unless the Gov had something to get him into Tihar Jail they couldn't have put him there simply because Amit Shah wanted it that way. PC's dream legal team wouldn't have it. 

Now with the Covid Case on. You think it's just a case of A lockdown.
This wasn't a lockdown about corona at all.
It was about bringing in New legislature. Heard the new bill passed by government to create new private APMC? What could've been done 70 years ago done within 1 month. Who's talking about CAA? It's law now and it's in action. The whole migrant labor issue is about CAA. These so called migrants were payment earning non tax paying non income tax paying non PF paying consumers of a host state/country and they could also be misused by the host state/country for falsifying electoral results.
That's just one.
And then that this was about the birth of a New India.
Lastly,  every single entity that is anti Modi is using whatever means they can to besmirch the gov. So...this is one example.
They are all anti India
Rajdeep Sardesai, Barkha Dutt, Shobha De, Rana Ayub, The Entire Congress High Command, the legal team that works for them,  Kanhaiyya Kumar and his ilk from JNU, Javed Akhtar, Saba Naqvi, now the Shiv Sena, Sharad Pawar's NCP (add who else you think is anti India here. You can make out from their posture - anything that is pro India is bad for them, anything that is done by Modi is wrong)
If India must become a global power we must become a highly efficient nation. We need a strong leadership. A brainy leadership that we have not had before is the leadership that can lead us into A Global Respectability and Position for us. 
India must change. India must be re-born. After 70 years we are seeing a PM who can create a Truly Great Bharat. Yes he's tough. If you have a sportsman as a friend ask him how difficult it is to train to be #1. 
We need Modi more than Modi needs us.

If you believe this, please forward this to all the groups and your dear friend.
INDIA's TIME HAS COME.
India is always great with its ancient rich culture & values.

Jai Hind

```

Friday, July 31, 2020

श्रीहनुमानचालीसा का अर्थ

कई लोगों की दिनचर्या श्रीहनुमानचालीसा पढ़ने से शुरू होती है, पर क्या आप जानते हैं कि श्रीहनुमानचालीसा में जो ४० चौपाइयां हैं, ये उसी क्रम में लिखी गई हैं जो एक आम आदमी की जिंदगी का क्रम होता है.

अगर आप सिर्फ श्रीहनुमानचालीसा पढ़ रहे हैं तो यह आपको भीतरी शक्ति आत्मबल तो दे रही है लेकिन अगर आप इसके अर्थ में छिपे जिंदगी के सूत्र समझ लें तो आपको जीवन के हर क्षेत्र में सफलता मिल सकती हैं.

श्रीहनुमानचालीसा की शुरुआत से अंत तक सफलता के कई सूत्र हैं. आइए जानते हैं श्रीहनुमानचालीसा से आप अपने जीवन में क्या-क्या बदलाव ला सकते हैं….

हनुमान चालीसा की शुरुआत #गुरु से हुई है…

श्रीगुरु चरन सरोज रज,
निज मनु मुकुरु सुधारि।

अर्थ - अपने गुरु के चरणों की धूल से मैं अपने मन के दर्पण को साफ करता हूँ.

गुरु का महत्व चालीसा की पहले दोहे की पहली लाइन में लिखा गया है. जीवन में गुरु नहीं है तो आपको कोई आगे नहीं बढ़ा सकता. गुरु ही आपको सही रास्ता दिखा सकते हैं.

इसलिए तुलसीदासजी ने लिखा है कि गुरु के चरणों की धूल से मन के दर्पण को साफ करता हूं. आज के दौर में गुरु हमारा मेंटर भी हो सकता है, बॉस भी, काउंसलर भी. माता-पिता को पहला गुरु ही कहा गया है. समझने वाली बात ये है कि गुरु यानी अपने से बड़ों का सम्मान करना जरूरी है. अगर तरक्की की राह पर आगे बढ़ना है तो विनम्रता के साथ बड़ों का सम्मान करें.

ड्रेसअप का रखें ख्याल…

चालीसा की चौपाई है

कंचन बरन बिराज सुबेसा,
कानन कुंडल कुंचित केसा।

अर्थ - आपके शरीर का रंग सोने की तरह चमकीला है, सुवेष यानी अच्छे वस्त्र पहने हैं, कानों में कुंडल हैं और बाल संवरे हुए हैं।

आज के दौर में आपकी तरक्की इस बात पर भी बहुत निर्भर करती है कि आप रहते और दिखते कैसे हैं. फर्स्ट इंप्रेशन अच्छा होना चाहिए ना...

अगर आप बहुत गुणवान भी हैं लेकिन अच्छे से नहीं रहते हैं तो ये बात आपके करियर को प्रभावित कर सकती है. इसलिए, रहन-सहन और ड्रेसअप हमेशा अच्छा रखें.

श्रीहनुमानचालीसा में छिपे मैनेजमेंट के सूत्र...

सिर्फ डिग्री काम नहीं आती

बिद्यावान गुनी अति चातुर,
राम काज करिबे को आतुर।

अर्थ - आप विद्यावान हैं, गुणों की खान हैं, चतुर भी हैं. श्रीराम के काम करने के लिए सदैव आतुर रहते हैं.

आज के दौर में एक अच्छी डिग्री होना बहुत जरूरी है लेकिन चालीसा कहती है सिर्फ डिग्री होने से आप सफल नहीं होंगे. विद्या हासिल करने के साथ आपको अपने गुणों को भी बढ़ाना पड़ेगा, बुद्धि में चतुराई भी लानी होगी. हनुमान में तीनों गुण हैं, वे सूर्य के शिष्य हैं, गुणी भी हैं और चतुर भी.

अच्छा श्रोता (Listener) बनें

प्रभु चरित सुनिबे को रसिया,
राम लखन सीता मन बसिया।

अर्थ - आप राम चरित यानी राम की कथा सुनने में रसिक है, राम, लक्ष्मण और सीता तीनों ही आपके मन में वास करते हैं.

जो आपकी प्रायोरिटी है, जो आपका काम है, उसे लेकर सिर्फ बोलने में नहीं, सुनने में भी आपको रस आना चाहिए. अच्छा श्रोता होना बहुत जरूरी है। अगर आपके पास सुनने की कला नहीं है तो आप कभी अच्छे लीडर नहीं बन सकते.

कहां, कैसे व्यवहार करना है ये ज्ञान जरूरी है.

सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा, बिकट रुप धरि लंक जरावा।

अर्थ - आपने अशोक वाटिका में सीता को अपने छोटे रुप में दर्शन दिए और लंका दहन के समय आपने विराट स्वरुप धारण किया.

कब, कहां, किस परिस्थिति में खुद का व्यवहार कैसा रखना है, ये कला हनुमानजी से सीखी जा सकती है.

सीता से जब अशोक वाटिका में मिले तो उनके सामने छोटे वानर के आकार में मिले, वहीं जब लंका जलाई तो पर्वताकार रुप धर लिया. अक्सर लोग ये ही तय नहीं कर पाते हैं कि उन्हें कब किसके सामने कैसा दिखना है.

अच्छे सलाहकार बनें

तुम्हरो मंत्र बिभीसन माना, लंकेस्वर भए सब जग जाना।

अर्थ - विभीषण ने आपकी सलाह मानी, वे लंका के राजा बने ये सारी दुनिया जानती है.

हनुमान सीता की खोज में लंका गए तो वहां विभीषण से मिले. विभीषण को राम भक्त के रुप में देख कर उन्हें राम से मिलने की सलाह दे दी. विभीषण ने भी उस सलाह को माना और रावण के मरने के बाद वे राम द्वारा लंका के राजा बनाए गए। किसको, कहां, क्या सलाह देनी चाहिए, इसकी समझ बहुत आवश्यक है. सही समय पर सही इंसान को दी गई सलाह सिर्फ उसका ही फायदा नहीं करती, आपको भी कहीं ना कहीं फायदा पहुंचाती है.

आत्मविश्वास की कमी ना हो

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलधि लांघि गए अचरज नाहीं।

अर्थ - राम नाम की अंगुठी अपने मुख में रखकर आपने समुद्र को लांघ लिया, इसमें कोई अचरज नहीं है.

अगर आपमें खुद पर और अपने परमात्मा पर पूरा भरोसा है तो आप कोई भी मुश्किल से मुश्किल टॉस्क को आसानी से पूरा कर सकते हैं. आज के युवाओं में एक कमी ये भी है कि उनका भरोसा बहुत जल्दी टूट जाता है. आत्मविश्वास की कमी भी बहुत है. प्रतिस्पर्धा के दौर में आत्मविश्वास की कमी होना खतरनाक है. अपनेआप पर पूरा भरोसा रखें....

#श्रीहरि की जय हो 🙏

#मेरेबजरंगी की जय हो 🙏

Tuesday, July 28, 2020

नागपूर चे ताजुद्दीनबाबा


श्री गणेशाय नमः !ओम नमः शिवाय !ओम ताजुद्दीनय नमः!

मी तीन दिवसान आधीच सद्गुरू संत श्री ताजुद्दीन बाबा यांच्या लिलामृताचे पठण समाप्त केले आणि दुसऱ्या दिवशीच मला तुमचं प्रश्न दिसलं त्यामुळे बाबांबद्दल काय सांगू नी काय नाही असं झाल …. त्यामुळे मी pending वर ठेवलं होतं , परंतु बाबांनीच मला आज्ञा केली आणि मी उत्तर द्यायला आले.

तर तुमच्या उत्तराकडे वळूया☺️।श्री संत ताजुद्दीन बाबांचा जन्म 26 जानेवारी 1861 ला पहाटे कामठी येथे झाला। त्यावेळी एकीकडे मंदिर च्या आरतीचा आवाज होता एकीकडे मस्जिद मधून अल्लाह ची अजाण सूरु होती आणि एकीकडे ख्रिश्चन च्या चर्च मधील घंटानाद☺️.लहानपणीच त्यांच्यावरील आईवडिलांचे छत्र हरवले म्हणून आजी आणि मामांनी त्यांचे संगोपन केले . काही काळाने घर चालावं बा म्हणून मामांनी त्यांना नोकरी करायचे सांगितले….उंचपुरे आणि धडाधिप्पाड असल्यामुळे त्यांना मिलिटरी मध्ये समाविष्ट करण्यात आले . एकदा कामठी च्या जंगलात अब्दुल्ला शाह कादरी यांनी बाबांना काही फळं दिली आणि सोबतच आपले दैवी तेज दिले. त्यानंतर बाबांची बदली सागर येथे झाली….तेथे त्यांना जंगलात एक संत दिसले । बाबा त्यांच्याकडे आकर्षित झाले , ते दिवसभर मिलिटरी चे काम करायचे आणि रात्र भर त्या संत जवळ ध्यान धारणा करायचे. इथूनच ते गंभीर आणि संतप्रवृत्ती ने वागू लागले. त्यांना सांसारिक जीवन नको होते…त्यांना आत्मबोध झाला आणि तडकफडकी मिलिटरी चा राजीनामा दिला. आजीने बाबांना परत नेले तिकडे बाबा नागड्या अवस्थेत भटकायचे , एकटेच ध्यानमग्न राहायचे ..लोक त्यांना पागल म्हणून गोटे मारायचे पण बाबा आपल्याच विश्वात असायचे . आता बाबांच्या लीला सुरू झाल्या . ते जेवन सुद्धा करीत नव्हते म्हणून आजी जेवण घेऊन आली , बाबा म्हणाले "हम तो खाते लाडू पेढे" आणि त्यांनी रस्त्यावरून गोटे उचलुन कचरकचर खाल्ले. लोकांना बाबांचे तेज आणि चमत्कार दिसू लागले आणि ते बाबांना देव मानायचे , बाबा जिकडे जातील तिकडे लोकांचा घोळका असायचा .. बाबा कधी आपल्या अंगावरील वस्त्र फेकयचे आणि भक्त तेच प्रसाद समजायचे . त्यांची लोकप्रियता वाढू लागली आणि लोकांचा गराडा पण … पण जे तिन्ही लोकांचे स्वामी आहे अशा संतास एकटेपण हवे होते… म्हणून एकदा ते इंग्रजांच्या छावणीमध्ये नागडेच गेले। महिलांनी बघुन आरडाओरड केली आणि त्यांना नागपूर येथील पागलखाण्यात नेण्यात आले. तिथे बाबांना एकांत मिळाला. पण दुसऱ्याच दिवशीच ज्या शिपायाने त्यांना पागलखाण्यात नेले त्यांना परत बाबा छावणीत दिसले म्हणून लगेच वरिष्ठांना कळविले आणि तो पागखाण्यात बघतो तर बाबा तिथेच होते ! पुन्हा परत येतो तर बाबा छावणीत ,हे बघून इंग्रजांने बाबांचे चरण पकडून क्षमा मागितली. त्यानंतर अनेक इंग्रज बाबांचे भक्त झालेत. पागलखाण्यात बाबांनी अगणित चमत्कार दाखविले, एका मुस्लिमाला हजला गेला असताना काब्याला दर्शन दिले आणि नागपूर येथे येण्यास सांगितले तर त्यांना आश्चर्य झाला कारण पागलखाण्यात बंदिस्त असतानाही काब्यात कसे दर्शन दिले। एका हिंदू भक्ताला श्रावण सोमवारी बाबांनी भगवान शंकर च्या रुपात दर्शन दिले. एकदा त्यांच्यात गळ्यामध्ये नाग दिसला , भक्त घाबरलेत तर तो नाग आपोआप अदृश्य झाला . मग बाबा नागपूर येथील राजा शिवछत्रपती चे वंशज क्षत्रिय कुलावंत श्री राघोजी महाराज यांच्या स्वप्नात दृष्टांत दिले की आता येणे बा तुझे घरी . परंतु राघोजी राजांकडे एक संत मुक्कामास आल्यामुळे बाबा म्हणाले "एक म्यांन मे दो तलवार नही रे " याचा अर्थ राघोजीना नंतर कळला. दरम्यान बाबा नागपूर जवळच वाकी येथे वास्तव्यास गेले. तेथे बाबांनी अनंत लीला दाखविल्या . येथे बाबानी अनेकांना न्याय दिला म्हनून हायकोर्ट आहे, बाबांचा मदरसा आहे ,बाबांचा दवाखाना आहे जिथे साधी माती देऊन बाबांनी अनेकांचे दुर्धर रोग आजार बरे केले ,आजही लोक इथे जातात, बाबांचा डेरा आहे जिथे चिंचेच्या झाडाखाली बाबा ध्यानमग्न असायचे , मिठाणीम आहे…. एक कडुनिंबाचा झाड ज्याची अरधी पाने गोड आनि अर्धी कडु आहे म्हणून मिठाणीम . बाबानी दोन मैत्रिणींना लाडू दिले ज्यांना दहा वर्षापासुन मुलबाळ नव्हते. एकीनी मनोभावे प्रसाद समझुन खाल्ले तर एकींनि विचार केला की हा तर मुस्लिम संत आहे याचं उष्ट मी कस खाऊ आणि रेतीत टाकून दिला. एकीला पुत्र झाला ती दर्शनाला गेली , दुसरी म्हणाली बाबा , "कुठे माझे बाळ".. आणि रडू लागली ,बाबा करुणानिधान ,त्यांना पाझर फुटला आणि म्हणाले" रेत मे डाला था निकाल ले वहा से"त्यानंतर 9 महिणयांनी तिला पुत्ररत्न प्राप्त झाला. दुसऱ्या देशातून मुस्लीम आले बाबांची परीक्षा घेण्या.. तेव्हा बाबांनि बोटाच्या इशाऱ्यावर आकाशातील सूर्याचे दोन तुकडे केले आणि हा प्रसंग उपस्थित सर्व भाविकानि बघितला. एका लनगड्याला कमरेवर लाथ मारली आणि तो चालू लागला . बाबांची प्रिय गायिका जी रोज कव्वाली म्हणायची तिला मेल्यानंतर परत जिवंत केले. शेरु नामक कुत्र्याला जिवंत केले जो भाविकांना बाबनपर्यंत घेऊन जायचा. रस्त्याने जात असताना एका मूलाला हार फेकून दिला त्याने तो क्रिकेट च्या बॅट ला लावला आणि कैंकैया नायडु प्रसिध्द झाला. तसेच हिदायतुलला च्या घरी काही फकीरांना जाण्यास सांगितले आणि हिदायतुलला च्या वडीलास सांगितले हाथ मे कलम दो छोटे बेटे को आणि तो पुढे जाऊन भारताचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झाला तसेच दोन वेळा उपराष्ट्रपती आणि एकदा हंगामी राष्ट्रपती झाले. वर्षानुवर्षे रेल्वे स्थानकावर भीक मागनाऱ्याला रातोरात चालते केले ,त्यांनी सांगितले बाबांनि रात्री स्वप्नात दर्शन दिले… हा वृत्त "टाईम्स"च्या वृत्तपत्रात झळकला.कॅन्सर च्या रुग्णाला वरण भात देउन बरे केले . एक आई आपल्या बाळाला घेऊन दर्शनाला गेली ,बाबांची नजर लगेच बाळावर गेली आणि आपल्या तोंडातील पानाचा विडा बाळाच्या मुखात टाकला आणि म्हणाले"हो जी अम्मा तेरा ये बच्चा तो अल्ला का तोता है" , हे बाळ म्हणजेच विदर्भाचे महान गायक वसंतराव देशपांडे होय. तसेच एकदा बाबा महाराज बाग कडे फिरत असताना नागपूर अधिवेशनासाठी आलेले एक महान नेते बाबांची किर्ती ऐकून दर्शनासाठी गाडीतून उतरले…बाबांनी त्यास म्हटले " हाओ जी चलाओ खूप चक्कर" ते नेते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पुढे जाऊन यांनी चरखा च्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक भक्त बाबांच्या सेवेत असताना काशी जायची परवानगी मागत होता, बाबा नाही म्हणाले तरीही तो न सांगता गेला. तिथे त्याला शंकर भगवान च्या पिंडीवर बाबा ध्यानमग्न बसलेले दिसले , असे दिसताच तो वाकीला परत आला तर बाबा क्रोधीत होऊन गुप्तांग हातात पकडून म्हणाले " क्यु रे देख लिया काशी"…. असा हा संत तिन्ही जगाचा स्वामी योगिराणा ताजुद्दीन बाबा. मुस्लीम धर्मात जन्म घेतला पण आयुष्य भर हिंदू च्या घरी राहले आणि ऐक्याचा संदेश दिला. मुंबई मध्ये हिंदु मुस्लिम दंगे झाले तेव्हा मुस्लिम लोक बाबांच्या चरणी आले आणि म्हणाले हिंदू लोक हमे मर देणगे, यावर बाबा म्हणाले सच्चे मुस्लिम को कोई नही मार सकता… जो मर रहे है वो तो पापी है , अधर्मी है ऐसे लोगो का कोई धर्म नाही… . समाधी नंतर सुद्धा बाबांनी अनेक लीला दाखविलया. असे हे थोर सूफी संत ताजुद्दीन बाबा , यांच्या दर्शनाला नित्य जगभरातून हिंदू आणि मुस्लिम येत असतात आणि तसेच बाबांनी एक ख्रिश्चन भक्ताला येशू ख्रिस्त च्या प्रतिमेमध्ये आपले रूप दाखवले तसेच जैन भक्ताला सुध्दा दर्शन दिले ,नागपूरातील ताजबाग हे सर्व धर्मीयांसाठी श्रद्धेचे स्थान आहे , बाबांना नागपूरचा राजा असे समबोधले जाते तसेच दरवर्षी त्यांचा शाही संदल निघतो आणि हजारो सर्वधर्मीय भाविक त्यांमध्ये असतात… अशा संतास मी विनम्रपणे नतमस्तक होऊन वंदन करते। ओम ताजुद्दीनय नमः।


--

Saturday, July 25, 2020

क्या हैआरती का महत्व औरआरती कितने प्रकार की होती है?????

क्या हैआरती का महत्व औरआरती कितने प्रकार की होती है?????

 आरती का अर्थ है पूरी श्रद्धा के साथ परमात्मा की भक्ति में डूब जाना। आरती को नीराजन भी कहा जाता है। नीराजन का अर्थ है, विशेष रूप से प्रकाशित करना। यानी कि देव पूजन से प्राप्त होने वाली सकारात्मक शक्ति हमारे मन को प्रकाशित कर दें। व्यक्तित्व को उज्जवल कर दें। बिना मंत्र के किए गए पूजन में भी आरती कर लेने से पूर्णता आ जाती है। 
 
स्कंद पुराण में भगवान की आरती के संबंध में कहा गया है कि यदि कोई व्यक्ति मंत्र नहीं जानता हो पूजा की विधि भी नहीं जानता हो। लेकिन भगवान की आरती की जा रही हो और उस पूूजन कार्य में श्रद्धा के साथ शामिल होकर आरती करें, तो भगवान उसकी पूजा को पूरी तरह से स्वीकार कर लेते हैं।
 
*1 - आरती दीपक से क्यों????

 रुई के साथ घी की बाती जलाई जाती है। घी समृद्धि प्रदाता है। घी रुखापन दूर कर स्निग्धता प्रदान करता है। भगवान को अर्पित किए गए घी के दीपक का मतलब है कि जितनी स्निग्धता इस घी में है। उतनी ही स्निग्धता से हमारे जीवन के सभी अच्छे कार्य बनते चले जाएं। कभी किसी प्रकार की रुकावटों का सामना न करना पड़े।
 
*2 - आरती में शंख ध्वनि और घंटा ध्वनि क्यों ????

 आरती में बजने वाले शंख और घंटी के स्वर के साथ जिस किसी देवता को ध्यान करके गायन किया जाता है। उससे मन एक जगह केन्द्रित होता है, जिससे मन में चल रहे विचारों की उथल-पुथल कम होती जाती है। शरीर का रोम-रोम पुलकित हो उठता है, जिससे शरीर और ऊर्जावान बनता है। 
 
*3 - आरती कर्पूर से क्यों ?????
 कर्पूर की महक तेजी से वायुमंडल में फैलती है। ब्रह्मांड में मौजूद सकारात्मक शक्तियों ( दैवीय शक्तियां ) को यह आकर्षित करती है। आरती वह माध्यम है जिसके द्वारा देवीय शक्ति को पूजन स्थल तक पहुंचने का मार्ग मिल जाता है।
 
*4 : -  आरती करते हुए भक्त के मन में ऐसी भावना होनी चाहिए कि मानो वह पंच-प्राणों ( पूरे मन के साथ ) की सहायता से ईश्वर की आरती उतार रहा हो। घी की ज्योति को आत्मा की ज्योति का प्रतीक मानना चाहिए। यदि भक्त अंतर्मन से ईश्वर को पुकारते हैं तो यह पंचारती कहलाती है। 
 
*5 : -  आरती दिन में एक से पांच बार की जा सकती है। घरों में आरती दो बार की जाती है। प्रातःकालीन आरती और संध्याकालीन आरती। 
 
*6 : -  दीपभक्ति विज्ञान के अनुसार आरती से पहले भगवान को नमस्कार करते हुए तीन बार फूल अर्पित करना चाहिए।
 
*7 : -  उसके बाद एक दीपक में शुद्ध घी लेकर उसमें विषम संख्या में यानी कि 1, 3, 5 या 7 बत्तियां जलाकर आरती करनी चाहिए। सामान्य तौर पर पांच बत्तियों से आरती की जाती है,जिसे पंच प्रदीप भी कहते हैं। इसके बाद कर्पूर से आरती की जाती है। कर्पूर का धुंआ वायुमंडल में जाकर मिलता है। यहां धुआं हमारे पूजन कार्य को ब्रंह्माडकीय शक्ति तक पहुंचाने  का कार्य करता है।
 
*8 : -  किसी विशेष पूजन में आरती पांच चीजों से की जा सकती है। पहली धूप से, दूसरी दीप से, तीसरी धुले हुए वस्त्र से, कर्पूर से ,पांचवी जल से।
 
*कैसे सजाना चाहिए आरती का थाल आरती करने की पूरी विधि के बारे में...*

आरती के थाल में एक जल से भरा लोटा, अर्पित किए जाने वाले फूल, कुमकुम, चावल, दीपक, धूप, कर्पूर, धुला हुआ वस्त्र, घंटी, आरती संग्रह की किताब रखी जाना चाहिए। थाल में कुमकुम से स्वस्तिक की आकृति बना लें। थाल पीतल या तांबे का लिया जाना चाहिए।
 
*आरती करने की विधि*

*1 : -  भगवान के सामने आरती इस प्रकार से घुमाते हुए करना चाहिए कि ऊँ जैसी आकृति बने। 

*2 : -  अलग-अलग देवी - देवताओं के सामने दीपक को घुमाने की संख्या भी अलग है, जो इस प्रकार है।

भगवान शिव के सामने तीन या पांच बार घुमाएं।

भगवान गणेश के सामने चार बार घुमाएं। 

भगवान विष्णु के सामने बारह बार घुमाएं। 

भगवान रूद्र के सामने चौदह बार घुमाएं।

भगवान सूर्य के सामने सात बार घुमाएं।

भगवती दुर्गा जी के सामने नौ बार घुमाएं। 

अन्य देवताओं के सामने सात बार घुमाएं। 

यदि दीपक को घुमाने की विधि को लेकर कोई उलझन हो रही हो तो आगे दी गई विधि से किसी भी देवी या देवता की आरती की जा सकती है।
 
*3 : -  आरती अपनी बांई ओर से शुरू करके दाईं ओर ले जाना चाहिए। इस क्रम को सात बार किया जाना चाहिए। सबसे पहले भगवान की मूर्ति के चरणों में चार बार, नाभि देश में दो बार और मुखमंडल में एक बार घुमाना चाहिए। इसके बाद देवमूर्ति के सामने आरती को गोलाकार सात बार घुमाना चाहिए।
 
*4 : -  पद्म पुराण में आरती के लिए कहा गया है कि कुंकुम, अगर, कपूर, घी और चन्दन की सात या पांच बत्तियां बनाकर अथवा रुई और घी की बत्तियां बनाकर शंख, घंटा आदि बजाते हुए आरती करनी चाहिए।
 
*5 : - भगवान की आरती हो जाने के बाद थाल के चारों ओर जल घुमाया जाना चाहिए, जिससे आरती शांत की जाती है।
 
*6 : -  भगवान की आरती सम्पन्न हो जाने के बाद भक्तों को आरती दी जाती है। आरती अपने दाईं  ओर से दी जानी चाहिए।
 
*7 : -  सभी भक्त आरती लेते हैं। आरती लेते समय भक्त अपने दोनों हाथों को नीचे को उलटा कर जोड़ते हैं। आरती पर से घुमा कर अपने माथे पर लगाते हैं। जिसके पीछे मान्यता है कि ईश्वरीय शक्ति उस ज्योत में समाई रहती हैं। जिस शक्ति का भाग भक्त माथे पर लेते हैं। एक और मान्यता के अनुसार इससे ईश्वर की नजर उतारी जाती है। जिसका असली कारण भगवान के प्रति अपने प्रेम व भक्ति को जताना होता है।

*पूजा के बाद क्यों जरूरी है आरती ?*

घर हो या मंदिर भगवान की पूजा के बाद घड़ी, घंटा और शंख ध्वनि के साथ आरती की जाती है। बिना आरती के कोई भी पूजा अपूर्ण मानी जाती है। इसलिए पूजा शुरू करने से पहले लोग आरती की थाल सजाकर बैठते हैं। पूजा में आरती का इतना महत्व क्यों हैं इसका उत्तर स्कंद पुराण में मिलता है। इस पुराण में कहा गया है कि अगर कोई व्यक्ति मंत्र नहीं जानता, पूजा की विधि नहीं जानता लेकिन आरती कर लेता है तो भगवान उसकी पूजा को पूर्ण रूप से स्वीकार कर लेते हैं।

आरती का धार्मिक महत्व होने के साथ ही वैज्ञानिक महत्व भी है। याद कीजिए आरती की थाल में कौन कौन सी वस्तुओं का प्रयोग किया जाता है। आपके जेहन में रुई, घी, कपूर, फूल, चंदन जरूर आ गया होगा। रुई शुद्घ कपास होता है इसमें किसी प्रकार की मिलावट नहीं होती है। इसी प्रकार घी भी दूध का मूल तत्व होता है। कपूर और चंदन भी शुद्घ और सात्विक पदार्थ है।

जब रुई के साथ घी और कपूर की बाती जलाई जाती है तो एक अद्भुत सुगंध वातावरण में फैल जाती है। इससे आस-पास के वातावरण में मौजूद नकारत्मक उर्जा भाग जाती है और सकारात्मक उर्जा का संचार होने लगता है।

आरती में बजने वाले शंख और घड़ी-घंटी के स्वर के साथ जिस किसी देवता को ध्यान करके गायन किया जाता है उसके प्रति मन केन्द्रित होता है जिससे मन में चल रहे द्वंद का अंत होता है। हमारे शरीर में सोई आत्मा जागृत होती है जिससे मन और शरीर उर्जावान हो उठता है। और महसूस होता है कि ईश्वर की कृपा मिल रही है।

                 - डॉ0 विजय शंकर मिश्र