Thursday, April 28, 2016

✅हार्ट अटॅक..???

हार्ट अटॅक..???

घाबरू नका..!!!

सहज सुलभ उपाय...!

99 टक्के  ब्लॉकेजेसना
काढून टाकणारे
पिंपळाचे पान...

15 पिंपळाची पाने
जी  गुलाबी  नसावीत,
पण हिरवी,
कोवळी,
चांगली वाढलेली असावीत...

प्रत्येक पानांचे
वरचे टोक

खालचा जाड देठ
पानाचा थोडाश्या भागासकट
कापून टाका,

मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.

एका भांड्यात
ही पाने

एक ग्लास पाणी घालून
मंद आचेवर उकळत ठेवा.

जेव्हा पाणी (1/3)
एक त्रितीयांश उरेल
तेव्हा
उकळवणे बंद करा

गाळून घ्या...

नंतर थंड जागी ठेवा.

झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕

हा काढा
'तीन भागात'
प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.

हार्ट अटॅक नंतर
लागोपाठ पंधरा दिवस
अशा प्रकारे
पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते

पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...

ह्रदय विकारी व्यक्तींनी
ह्या ईलाजाचा प्रयोग
अवश्य करून पहावा..

यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!

पिंपळाच्या पानात
ह्रदयाला शक्ति
आणि
शांती देण्याची
अदभूत क्षमता आहे..!

ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस
सकाळी 8.00वा.,
11.00वा.,

2.00वा.
म्हणजे दर तीन तासांनी
घ्यावयाचे आहेत....

डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये.

हलका,
पाचक नाश्ता
किंवा
आहार केल्यानंतरच
काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.

सदरच्या
पंधरा दिवसांत
तळलेले पदार्थ,
भात व्यर्ज आहेत...

तसेच
मांस,
अंडी,
दारु,
धुम्रपान
पूर्णतः बंद करावीत...

मीठ

तेलकट पदार्थ
सेवन करू नये...

डाळींब,
पपई,
आवळा,
लसूण,
मेथी,
सफरचंद,
मोसंबी,
रात्री भिजवलेले काळे चणे,
गुगूळ,
मनुका,
दही,
ताक इ. घ्यावे...

"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"


भगवंताने
पिंपळाचे पान

ह्रदयाच्या आकाराचे
कां बनविले आहे..?

       
              

हे आर्टीकल
आपल्या पर्यंत
डॉ.उदय  सोनवणे  (मुंबई )
यांनी पाठवले आहे..!!!
  आरोग्य वार्ता

"पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..
 जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेnल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअ
र करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी
- डॉ.  उदय  सोनवणे  (मुंबई

घाबरू नका..!!!

सहज सुलभ उपाय...!

99 टक्के  ब्लॉकेजेसना
काढून टाकणारे
पिंपळाचे पान...

15 पिंपळाची पाने
जी  गुलाबी  नसावीत,
पण हिरवी,
कोवळी,
चांगली वाढलेली असावीत...

प्रत्येक पानांचे
वरचे टोक

खालचा जाड देठ
पानाचा थोडाश्या भागासकट
कापून टाका,

मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.

एका भांड्यात
ही पाने

एक ग्लास पाणी घालून
मंद आचेवर उकळत ठेवा.

जेव्हा पाणी (1/3)
एक त्रितीयांश उरेल
तेव्हा
उकळवणे बंद करा

गाळून घ्या...

नंतर थंड जागी ठेवा.

झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕

हा काढा
'तीन भागात'
प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.

हार्ट अटॅक नंतर
लागोपाठ पंधरा दिवस
अशा प्रकारे
पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते

पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...

ह्रदय विकारी व्यक्तींनी
ह्या ईलाजाचा प्रयोग
अवश्य करून पहावा..

यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!

पिंपळाच्या पानात
ह्रदयाला शक्ति
आणि
शांती देण्याची
अदभूत क्षमता आहे..!

ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस
सकाळी 8.00वा.,
11.00वा.,

2.00वा.
म्हणजे दर तीन तासांनी
घ्यावयाचे आहेत....

डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये.

हलका,
पाचक नाश्ता
किंवा
आहार केल्यानंतरच
काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.

सदरच्या
पंधरा दिवसांत
तळलेले पदार्थ,
भात व्यर्ज आहेत...

तसेच
मांस,
अंडी,
दारु,
धुम्रपान
पूर्णतः बंद करावीत...

मीठ

तेलकट पदार्थ
सेवन करू नये...

डाळींब,
पपई,
आवळा,
लसूण,
मेथी,
सफरचंद,
मोसंबी,
रात्री भिजवलेले काळे चणे,
गुगूळ,
मनुका,
दही,
ताक इ. घ्यावे...

"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"


भगवंताने
पिंपळाचे पान

ह्रदयाच्या आकाराचे
कां बनविले आहे..?

       
              

हे आर्टीकल
आपल्या पर्यंत
डॉ.उदय  सोनवणे  (मुंबई )
यांनी पाठवले आहे..!!!
  आरोग्य वार्ता

"पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..
 जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेnल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअ
र करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी
- डॉ.  उदय  सोनवणे  (मुंबई

Tuesday, April 12, 2016

Treatment

💥एक विशेष जानकारी 💥

राजस्थान मे उदयपुर शहर से बिस किमी दुर उमरड़ा एक गांव है वहां पर एक पैसिफिक नाम का होस्पिटल है जहां पर हर तरह कि बिमारी का निशुल्क ईलाज व आपरोशन किया जा रहा है चाहै इलाज एक रूपये से दस लाख रूपये तक का ही क्यों ना हो पुर्ण रूप से निशुल्क है वहां मरिज के साथ मरिज कि देखभाल करने वालो को रहने व खाने पिने कि व्यवस्था भी निशुल्क है
कृपया आपके पास जितने भी ग्रुप हो उनमे शैयर करे ताकी सभी के बिमार भाई बहनो को  सही व निशुल्क इलाज का भरपुर फायदा पहुंचे
और जानकारी के लिये
इस 8384969595 वाटसप नम्बर पर सम्पर्क करे

001 महेश्वर सुखवाल

सभी को जानकारी देना
ये भी एक बहुत बड़ा धर्म का कार्य है कृपया इस धर्म के कार्य को करके पुण्य कमायेएक विशेष जानकारी~
राजस्थान के उदयपुर शहर के एक पेसिफिक होस्पिटल मे हर  तरह कि बिमारी का निशुल्क इलाज व आपरेशन किया जा रहा है अधिक से अधिक बिमार भाई बहन लाभ लेवे
वहां एक रूपये से करोड़ रूपये तक का इलाज पुरा निशुल्क है  आपरेशन भी निशुल्क है
〰〰〰〰〰〰
पुर्ण जानकारी निचे पढ़े

पेसिफेिक इंस्टीट्युट आफ मेडिकल सांईसेज
〰〰〰〰〰〰
{मेडिकल काउन्सिल आफ इण्डिया के द्वारा मान्यता प्राप्त}
〰〰〰〰〰〰
विश्व प्रसिद्ध चिकित्सकों द्वारा अन्तराष्ट्रिय स्तर कि चिकित्सा सेवाएँ
〰〰〰〰〰〰
अम्बुआ रोड़ ,गांव उमरड़ा, तहसिल गिर्वा, उदयपुर 313015(राजस्थान)
〰〰〰〰〰〰
भर्ती, जांच, चिकित्सा, आपरेशन, जेनेरिक दवाईंयाँ निशुल्क उपलब्ध है
〰〰〰〰〰〰
*आधुनिकतम उपकरण
*विश्वनिय जाँच
*दवाईंया निशुल्क
*सभी आपरेशन निशुल्क
*सभी तरह कि जाँचे निशुल्क
〰〰〰〰〰〰
~:निशुल्क सुविधाएँ:~
*ओपिडी,
*चिकित्सा सुविधा,
*वार्ड/आंतरिक सुविधा,
*माईनर /मेजर ओटी
*फिजियोथेरेपी
*प्रयोगशालाएं
*ईसिजी सेवांए
*फार्मेसी सेवाएँ
〰〰〰〰〰〰
{24 घण्टे इमरजेन्सी सेवांए
प्रतिदिन 8 से 10 आपरेशन
रविवार छोड़कर}
〰〰〰〰〰〰
:~होस्पिटल के
सम्पर्क नम्बर:~
09352054115
09352011351
09352011352
〰〰〰〰〰〰
कृपया आपके सभी ग्रुपो मे शैयर करके असिम पुण्यो कि प्राप्ती करे
〰〰〰〰〰〰

Sunday, April 10, 2016

संसद भवन

माननीय PM जी,
कृपया सारी योजना बंद कर दीजिये।
सिर्फ सांसद भवन जैसी कैन्टीन हर दस किलोमीटर पर खुलवा दीजिये ।
सारे लफड़े खत्म।
29 रूपये में भरपेट खाना मिलेगा ।
80% लोगों को घर चलाने का लफड़ा खत्म।
ना सिलेंडर लाना, ना राशन
और
घर वाली भी खुश ।
चारों तरफ खुशियाँ ही रहेगी।
फिर हम कहेंगे सबका साथ सबका विकास ।
सबसे बड़ा फायदा 1र् किलो गेहूँ नहीं देना पड़ेगा
और PM जी को ये ना कहना पड़ेगा कि मिडिल क्लास के लोग अपने हिसाब से घर चलाएँ ।

इस पे गौर करें

कृपया कड़ी मेहनत से प्राप्त हुई ये जानकारी देश के हर एक नागरिक तक पहुँचाने की कोशिश करे ।

शान है या छलावा...।

पूरे  भारत  में एक ही  जगह ऐसी  है  जहाँ खाने  की चीजें  सबसे सस्ती है ।

चाय = 1.00

सुप = 5.50

दाल= 1.50

खाना =2.00

चपाती  =1.00

चिकन= 24.50

डोसा = 4.00

बिरयानी=8.00

मच्छी= 13.00

ये  सब चीजें  सिर्फ  गरीबों के  लिए  है  और ये सब Available है  Indian Parliament Canteen में।

और  उन  गरीबों की  पगार है  80,000 रूपये  महीना वो  भी  बिना income tax के ।

आपके Mobile में जितने  भी  नम्बर save है  सबको forward करें ताकि  सबको  पता  चले …
कि यही कारण  है  कि  इन्हें लगता है  कि जो  आदमी  30 या 32 रूपये  रोज  कमाता है  वो गरीब  नहीं हैं।

Jokes तो हर रोज Forward करते  हैं,  आज  इसे  भी Forward करें।

शेतकरी

ज्याने रचना केली त्याला 100000 सलाम

👍👍👍🙏👌👌👌

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?

कष्टकर्याची  जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊

फक्त हिमतीने लढ👊

Saturday, April 2, 2016

आई

🌞वेळ काडून नक्की  वाचा 🌞

👇

🌞जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन🌞

🌞आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका🌞
       
     🌞जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ🌞
   
🌞आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही🌞

🌞जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ🌞

🌞आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही🌞
      

     🌞आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही🌞
    
🌞आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही🌞

🌞जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती🌞

🌞आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही🌞
         

   🌞 जेव्हा रडत होते तुम्ही
     आई छातीला लावत होती🌞
    
🌞आता सहन करा दु:ख तुम्ही
      तिला रडु देवु नका तुम्ही🌞

🌞जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती🌞

🌞जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही🌞

🌞आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा🌞 

🌞जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात🌞
            
    💝I love you aai💝

🌞तुम्ही आई वर प्रेम करत असाल तरच 🌞

🌞प्लिज,.एक शेअर आईसाठी
                   🙏🏻

Wednesday, October 28, 2015

काल मला पण असच झालं होत...!

काल मला पण असच झालं होत...!

सकाळचे ७:०० वाजले आहेत.
अजून ७:१५ पर्यंत झोपाव असा विचार करुन मी पांघरुण डोक्यावर ओढून पुन्हा झोपी गेले. जेंव्हा जाग आली तेंव्हा घड्याळात ७:४५ झालेले...मी दचकून जागी झाले.. शेजारी तो शांतपणे झोपला आहे. त्याला पाहून मला परत एकदा झोपण्याची इच्छा झाली...पण आत्ता नाही उठले तर पुढे ऑफिसला जायला उशीर होणार...म्हणून मी पलंगाच्या खाली पाय ठेवला..
आज उठायला उशीर झाला म्हणून त्याला डबा बनवुन देणं शक्य नव्हत..लग्न झाल्यापासून ४-५ महिन्यांनी...अगदी अलीकडेच मी त्याला डबा बनवून द्यायला लागले होते. त्याला मी केलेल्या भाज्या खूप आवडतात. तशी त्याची खाण्याच्या बाबतीत कसलीच तक्रार नसते.लग्नानंतर स्वयंपाकात माझे बरेच प्रयोग फसायचे.अजूनही फसतात्..पण तो सगळ अगदी मुकाट्याने सहन करतो..उलट मला सकाळी स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून तो डबा न्यायलाच नको म्हणायचा...मीच मागे लागून त्याला डब्याची सवय लावली आहे.
घड्याळात ८:०० वाजले आहेत.
त्याला आता उठवायला हवं.....
तो अगदी शांत झोपलाय...दोन्ही हात डोक्याखाली ठेवून पालथ झोपायची त्याला सवय आहे...झोपेत किती निरागस दिसतो तो..
पण कधी कधी असा का वागतो हा? कदाचित तो तसाच आहे....कदाचित त्याच्या द्रुष्टीने तो बरोबर वागतो...पण मला कधी कधी जाम राग येतो त्याचा....
काल दिवस भरात मी त्याला फोन नाही केला म्हणून चिडून बसला...१ तर ऑफिस मधे कामाचा ढिगारा त्यात गावी जायचे म्हणून travels ची तिकीटस बुक करायची होती...एरवी हे काम पण त्यानेच केल असत...पण त्या travels ने मी लग्नाआधी बर्याचदा प्रवास केला होता म्हणून ती जबाबदारी मी स्वतः घेतली होती.आणि फोन वरुन फक्त बुकिंग तर करायची होती....पण कालचा दिवसच खराब निघाला...तिथला एजंट म्हणाला तिकीटस आजच घेऊन जा..नाहीतर जागा reserved ठेवली जाणार नाही..वैताग आला नुसता....
ऑफिस मधून १ तास लवकर निघून मी तिकीटस घेतली... या सगळ्या गडबडीत मला काल त्याला फोन, मेल किंवा मेसेज पाठवायला नाही जमलं...तिकीटस काढ्ल्यानंतर मी त्याला फोन केला तर तो माझ्यावरच चिडला.
"हॅलो.."
"कुठे आहेस गं...किती मेल्स पाठवले तुला....एकाचा रिप्लाय नाही, फोन केला, फोन पण उचलला नाहीस..."
"अरे हो..!"
"हो काय....तू ना बावळट आहेस...!"
बावळट या शब्दाचा मला तसा रागच आला...पण चूक माझीच होती...
"अरे सकाळपासून मी माझ्या desk वरच नाहिये..आल्या आल्या मीटींग होती, नंतर १ अतिशय बोरींग असं K.T.session होत..आणि आत्ता मी इकडे तिकीटस घ्यायला आले आहे.
"काय? तिकीटस घ्यायला कशाला गेलीस एकटी?"
"कारण तिथला एजंट म्हणाला तिकीटस आजच घेऊन जा..नाहीतर जागा reserved ठेवली जाणार नाही"..
"मग कशी गेलीस एव्हढ्या लांब?"
"बस ने आले"
"तू पण ना....फोनवर बुकींग होत म्हणून तुला करायला सांगितल....नाहीतर मी गेलो नसतो का बाईक वर...? आणि फोन का नाही उचललास?"
"अरे silent वर होता..आत्ताच पाहिले तु़झे missed calls..."
"नेहमीचयं तुझ हे..... असं करत जाऊ नकोस गं ...तू कुठे असतेस ते कळवत जा...काळजी वाटते..आणि गोष्टी करायच्या आधी मला सांगत जा...please..."
रस्त्यावरच्या गर्दीमुळे आधीच माझी चीडचीड होत होती.....त्यात हा मला ओरडून बोलत होता. नाही जमलं एखाद्या दिवशी फोन करायला..काय बिघडल त्यात एव्हढं? आणि आयत्या वेळी अडचण येऊ नये म्हणूनच धडपड चालू होती ना माझी तिकीटस घ्यायची ...मी काही timepass करत नव्हते. एव्हढी कामं करा ते करा...वरुन ह्याची चिडचिड ऐका.... bore झालं मला...
मी पण मग घरी गेल्यावर त्याच्याशी नीट बोललेच नाही... height म्हणजे तो पण माझ्याशी नीट बोलत नव्ह्ता...भांडण कसल्याही प्रकारच असल तरी नेहमी तोच माझी समजूत काढतो...काहीतरी विषय काढून मला हसवायचा प्रयत्न करतो पण आज तस काहीच झाल नाही.. अगदी जुजबी , कामापुरतं बोलून काल आम्ही दोघेही झोपी गेलो...
घड्याळात ८:१५ वाजले आहेत.
मी त्याला हाक मारली....थोडी चुळबुळ करुन तो उठला...आणि सरळ आवरायला निघून गेला..
घड्याळात ८:४५ वाजले आहेत.
तो ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला पण...माझ्याशी न बोलता...!
माझी ऑफिसला जाण्याची गडबड चालू आहे.डोक्यात बरचं काही चालू आहे...पण माझ आवरणं कस mechanically चालू आहे.
घड्याळात ९:४५ वाजले आहेत.
मी ऑफिसला पोहोचले आहे..मी माझी system चालू केली. महत्वाचे mails check केले. आज कामाचा लोड तसा नाहिये...मी निवांतणे मराठी पेपर ची लिंक ओपन केली...आज उगाच inbox पुन्हा पुन्हा check करत आहे...inbox मध्ये एकही मेल नवा नाहिये..उगाच अस वाटायला लागलं....मी कधी कधी जरा जास्तच rudely वागते त्याच्याशी..काल माझ्यावर चिडला तो .... पण माझी काळजी वाटते म्हणूनच ना...कदाचित त्याच्या चिडण्याला मी हासून प्रतिसाद द्यायला हवा होता...पण त्याला तरी एव्हढं चिडायला काय झाल होतं? नेहमी सारखं सगळं विसरुन तो का नाही बोलला माझ्याशी...? मला अस्वस्थ वाटतय...
घड्याळात ११:०० वाजले आहेत.
मी पुन्हा मेल्स चेक केले... अजुनही त्याचा मेल आलेला नव्ह्ता...एरवी ऑफिसला पोहचल्या पोहचल्या रोज १ मेल येतो त्याचा...आज मीच मेल टाकते त्याला...तू काल असा का वागलास? माझ्याशी नीट का नाही बोललास? माझ तिकीट काढण किती गरजेच होत...etc-etc लिहून मी एक १०-१२ ओळींचा मेल ड्राफ्ट केला..
सब्जेक्ट लाईन : U THR?
अशी लिहीली...सेंड वर क्लिक करायच्या आधि विचार बदलला...आणि मजकूर सगळा डिलीट केला.
U THR? एव्हढच ते पण सब्जेक्ट लाईन मध्ये लिहून मी सेंड वर क्लिक केल.
आता त्याच्या रिप्लाय ची वाट पाहण्याशिवाय मी काहीच नाही करु शकत...
घड्याळात ११:३० वाजले आहेत.
मी जागेवरुन उठले..खाली pantry मध्ये जाउन स्वतःसाठी कॉफी बनवली. टेरेस वर कॉफी न पिता ती मी desk वर आणली.
आधी मी system unlock करुन outlook उघडल्..इन्बॉक्स बघितला....१ नविन मेल दिसला...पण त्याचा नव्हता...मला परत bore होतय्...मी कॉफी प्याले..
११:४५ , त्याचा रिप्लाय नाही आला. कदाचित कामात असेल तो...मी परत एकदा मेल पाठवतेय त्याला.
सब्जेक्ट लाईन : R U THR?
मजकूर काहीच नाही लिहीला. सेंड वर क्लिक केलं. आउट्बॉक्स चेक केला...उगाच sent items चेक केले...आता परत त्याच्या मेल ची वाट पाहत मी बसले आहे...
१२:०० त्याचा लंच ब्रेक झाला असेल.
माझा लंच ब्रेक १:०० ला असतो. म्हणजे जरी त्याने रिप्लाय दिला तरी २:०० शिवाय मी तो पाहणार नाही..
घड्याळात १:४५ वाजले आहेत.
मी आज जरा लवकरच desk वर आले. outlook ची विंडो ओपन केली. फारशी काही आशा नाहीये...पण चक्क त्याचा रिप्लाय आलाय.
सब्जेक्ट लाईन : R U THR?
तीच होती जी मी लिहून पाठवली होती.
खाली लिहील होत,
busy...
बस्सं....इतकच्...मी इतक्या वेळापासून ह्याच्या रिप्लाय ची वाट पाहतेय्....आणि ह्याने इतका तुटक रिप्लाय पाठवला...मला राग आला...अस्वस्थ पण वाटायला लागल...मी त्याला फोन करायच ठरवलं...
मी त्याला फोन लावला...
१ दा, २ दा, ३ दा, ७ वेळा फोन केला....पुर्ण रिंग्ज वाजून फोन बंद झाला.... तो माझा फोन उचलत नाहिये....
आता मला त्याची काळजी वाटायला लागली आहे...
कुठे असेल तो? फोन हरवला की काय त्याचा? का कुठे विसरला? चिडला आहे का माझ्यावर? फोन का नाही उचलत आहे...?
मी परत एकदा फोन लावलाय त्याला....
आता तर चक्क switched off लागतोय...
मला आता त्याची भयंकर काळजी वाटत आहे...
त्याच्या ऑफिस मधल्या कोणाचाच नंबर नाहिये माझ्याकडे..
काय बावळट आहे मी..! त्याच्या ऑफिस मधल्या कोणाचाच कसा नंबर नाही माझ्याकडे...? माझ्या ऑफिस मधल्या ३ जणींचे नंबर आहेत त्याच्याकडे, शिवाय ऑफिसचआ नंबर पण आहे...पण त्याच्या ऑफिसच्या नंबर ची गरज मला कधी भासलीच नाही...तो सतत माझ्या संपर्कात राहायचा...श्शी...!
मी त्याला परत मेल पाठवायच ठरवलय...
सब्जेक्ट लाईन : कुठे आहेस रे?
आता मात्र मजकूर लिहीला.
please pick up the phone.
चिडला आहेस का? I am Sorry! काळजी वाटत आहे रे... atleast reply तरी कर्...फार वेळ नाही लागत २ ओळींचा मेल टाकायला....plz rply..
३:३० , ३:४५, ४:००, ४:१५
outlook refresh , update...सगळं करुन झालं....त्याचा रिप्लाय नाही आला..
घड्याळात ४:३० वाजले आहेत.
मला त्याची कमालीची काळजी वाटत आहे...स्वतःचा राग पण येत आहे...मी का वागले अशी त्याच्याशी काल....तो चिडल्यावर त्याची समजूत घालायची सोडून मीच चिडले त्याच्यावर... छे...मी अस नको होत वागायला..
आत्ता कुठे असेल तो...त्याचा accident तर्...श्शी...काहीपण विचार येत आहेत मनात...
घड्याळात ५:०० वाजले आहेत.
मी अजून १ मेल ड्राफ्ट करत आहे.
सब्जेक्ट लाईन : I am coming to ur office.
मजकूर परत काहीच लिहीला नाही.
मी पटापट सगळ्या विंडोज बंद केल्या. आज मी परत १ तास आधी ऑफिस मधून जातेय...!
मी ऑफिसच्या बाहेर पडलेय खरी...पण त्याच्या ऑफिसचा नेमका पत्ता कुठे म।हीती आहे मला...फक्त मोघम एरिया माहीत आहे..... मला माझ्या मुर्खपणाचा प्रचंड राग येत आहे...
पण आता पर्याय नाहिये....जेवढा पत्ता माहिती होता तेवढा रिक्षावाल्याला सांगून मी त्याच्या ऑफिस कडे जायला निघालीये...
घड्याळात ६:०० वाजले आहेत.
जेवढा पत्ता रिक्षावाल्याला सांगितला होता त्याच्या आधारावर त्याने मला एका चैIकात आणून सोडले होते...इथेच कुठेतरी आसपास त्याच ऑफिस होत...
मी त्याला फोन लावला...
त्याने तो कट केला...
मी मेसेज टाईप केला..
I am on my way to ur office...
अ‍ॅक्चुली मी तुझ्या ऑफिसजवळच्या चैIकात आहे.
ही मात्रा बरोब्बर लागू पडली.
२ र्‍या मिनिटाला त्याचा फोन आला.
आज दिवस्भरातून तो मला पहिल्यांदा फोन करत होता. एवढे फोन केले , मेसेजेस पाठवले.... एकाचा पण रिप्लाय नाही दिला....आणि आता त्याच नाव फ्लॅश होतय मोबालच्या स्क्रीन वर...
मी फोन उचलला..
"हॅलो..."
पहिला शब्द कानावर पडला...
"बावळट..इकडे एवढ्या लांब कशाला आलीस? आणि कशी आलीस? काय गरज होती इकडे येण्याची...
ऑफिस सुटणारच होत्...इतक्यात घरी निघणारच होतो मी....तो एरिया चांगला नाहिये गं.... तिथे बस स्टॉपपाशीच उभी राहा...मी पोहोचतोच आहे...
"हम...."
घड्याळात ६:४५ वाजले आहेत.
मी त्याची वाट पाहत स्टॉप वर उभी आहे...त्याच्या सारखी गाडी असणार्‍या प्रत्येक गाडी कडे माझ लक्ष जातय..
बसेस येताहेत , जाताहेत...
आणि तो आला.... गाडी स्लो करुन तो मलाच शोधतोय....मी अजून नाही दिसले त्याला...मी मात्र त्यालाच पाहातेय....
त्याच्या चेहर्‍यावर काळजी दिसतेय....ट्रॅफिक मुळे तो वैतागलेला दिसत आहे...तो मला शोधत आहे...
आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली...
सापडली एकदाची....! असे काहीसे भाव त्याच्या चेहर्‍यावर झळकले....
गाडी वळवून तो बस स्टॉपच्या थोडा पुढे जाउन थांबला....
मानेनेच त्याने मला गाडीवर बसायची खुण केली....
मी त्याच्या जवळ गेले....
तो हसतोय्...अगदी गोड्....ओळखीच..की खोडसाळ..?
माहीत नाही नक्की कस्....पण छान वाटतयं....
ह्याला असच तर हसताना पहायचं होत सकाळपासून...
खरंतर असच तर हसताना पहायचं ह्याला नेहमी साठी....
माझ्या चेहर्‍यावर कदाचित वेगळेच भाव होते... राग, काळजी, प्रेम यांच कॉकटेल झालयं बहूदा...
त्याला याची मज्जा वाट्तेय...तो हसला आणि प्रेमाने म्हणाला...
"वेडी कुठली..! चल बस लवकर...!
मी गाडीवर बसले.
घड्याळात ७:१५ वाजले आहेत.
मी त्याच्या खांद्यावर डोक ठेवून शांतपणे बसले आहे.. ..माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत...
कुठे होतास? फोन का नाही उचललास? मेल ला रिप्लाय का नाही दिलास..? काल रात्री पण माझ्याशी नीट नाही बोललास...एवढा का चिडला होतास...?
पण एकही प्रश्न मला विचारावासा वाटत नाहीये..
मला छान वाटत आहे...खूप छान वाटत आहे...
थोड्या वेळाने मान थोडीशी मागे वळवून तो म्हणाला...
"आता कसं झाल..? आल ना टेन्शन? वाट्ली ना काळजी..?
काल मला पण असचं झाल होतं...!" स्मित